Salman Khan : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरात 29 व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (Kolkata International Film Festival) सुरुवात झाली. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan),महेश भट्ट, अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा असे कलाकार उपस्थित होते. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरभ गांगुली देखील उपस्थित होता. यावेळी सलमान खान याने […]
Gurupatwant Singh Threat : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंह पन्नू याने चिथावणीखोर वक्तव्य करत (Gurpatwant Singh Threat) पुन्हा एकदा भारताला धमकावले आहे. पन्नू याने एक व्हिडिओ जारी करत भारताला धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. मला मारण्याचा कट फसला आता 13 डिसेंबर किंवा त्याआधी भारताची संसद हादरून जाईल, अशी धमकी पन्नू या व्हिडिओत देताना दिसत आहे. पन्नूने 13 […]
Sukhdev Singh Gogamedi : राजस्थान नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर लगेच जयपूर येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांच्या हत्या करण्यात आली आहे. या हत्येचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ करणी सेनेने (Karni Sena) महाराष्ट्र बंदची घोषणा केली आहे. पंतप्रधान येत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार […]
Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे सध्या सुरू असलेल्या संस्थेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारावर चांगलेच संतापल्याच पाहायला मिळालं. याचं कारण होतं तृणमूलचे काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी भाजप सरकारच्या एक निशाण, एक प्रधान आणि एक संविधान ही घोषणा राजकीय असल्याचं आरोप केला. त्यावरून अमित शहा यांनी थेट सौगत रॉय यांचा […]
MP Assembly Election : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत (MP Assembly Election) भाजपच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh chauhan) यांनी मोठे विधान केले आहे. मी यापूर्वी कधीही मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो किंवा आताही नाही, असे म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) मध्यप्रदेशात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हाता. मध्य प्रदेशात 230 […]
D. N.V. Senthilkumar : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान डीएमके खासदार डी.एन.वी.सेंथिलकुमार एस(D. N.V. Senthilkumar) यांनी भाजपच्या तीन राज्यांच्या एकहाती विजयावरुन टीकास्त्र सोडलं आहे. भाजपने फक्त हिंदी राज्यातील निवडणूक जिंकलीयं, त्यांना आम्ही ‘गौमुत्र’ राज्य असं म्हणतो, जनतेने याचा विचार करायला हवा, असं म्हणत त्यांनी वादाची ठिणगी टाकली आहे. त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं […]