नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Parliament Budget Session) आजपासून सुरुवात होणार आहे. हे 6 एप्रिल पर्यंत चालणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं (Presidential Address) आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman)या देशाचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवतील. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे वर्षातील पहिलंच अधिवेशन असल्यानं त्याची सुरुवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होणार […]
जळगाव : बागेश्वर बाबानंतर आता योगगुरु बाबा रामदेव(Baba Ramdev) यांनी देखील वादग्रस्त विधान केलंय. आम्ही जर हत्यारं उचलली असती, तर आज इथे एक सुद्धा मुस्लिम आणि ख्रिश्चन राहिला नसता, असं वादग्रस्त विधान योगगुरू बाबा रामदेव यांनी केलं आहे. जळगावमधील जामनेर तालुक्यातील गोद्री येथे हिंदू गोर बंजारा –लबाना -नायकडा समाज कुंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]
नवी दिल्ली- लक्षद्वीपचे (Lakshadweep) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammad Faisal) यांना खुनाच्या प्रयत्नात कोर्टाने दोषी ठरवले होते. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लां (Lok Sabha Speaker Om Birlan) यांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ओम बिर्लां यांची भेट घेतली. यावेळी खासदार मोहम्मद फैजल […]
श्रीनगर : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये सांगता झाली. यावेळी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बर्फवृष्टी होत असताना भाषण केलं. त्या म्हणाल्या, ‘आज देशात जे राजकारण सुरू आहे. त्याने देशाचं भलं नाही तर हे तोड-फोड आणि तिरस्कारचं राजकारण आहे.’ ‘मला आशा आहे की, हा तिरस्कार संपेल आणि फक्त […]
जम्म -काश्मिर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जेव्हा कन्याकुमारी ते काश्मिर अशी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रा करण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा आम्ही थोडेसे घाबरलो होतो. हे कसे यशस्वी होईल, याची आम्हाला खात्री नव्हती. कारण एवढा लांबचा प्रवास कसा होणार, याबाबत मला असे वाटले होते की, ‘डर मुझे लगा फासला देख कर… पर मैं बढता […]
श्रीनगर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. आज सकाळपासून काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु असून बर्फवृष्टीत काँग्रेसची (Congress) समारोप सभा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण यात्रेचा सार सांगटी होते. द्वेष, तिरस्कार, हिंसेच्या विरोधात ही यात्रा होती. प्रेम, बंधुभाव वाढावा, याकरिता […]