- Letsupp »
- national
देश
250 रुपयात घेतलं लॉटरीचं तिकीटं अन् जिंकलं 10 कोटीचं बक्षीस; कचरा गोळा करणाऱ्या महिलांचं नशीब फळफळलं
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Manipur Violence: मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार व विवस्त्र व्हिडिओ प्रकरण सीबीआयकडे
Manipur Violence: आरक्षण आणि जमिनीच्या वाटपावरून मणिपूर राज्य पेटले आहे. त्यात महिलांवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. मणिपूरमधील दोन महिलांवरील अत्याचार व विवस्त्र व्हायरल व्हिडिओ प्रकरणसमोर आले आहे. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरले आहे. देशभरातून या प्रकरणाचा निषेध करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचार व विवस्त्र धिंड प्रकरणाची चौकशी आता सीबीआयमार्फत करण्याचा निर्णय केंद्रीय […]
-
केजरीवाल ते मोदी, पंतप्रधान पदासाठी पहिली पसंती कोणाला? सर्वेक्षणातून मोठा खुलासा…
देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजपने सर्वदूर आपली सत्ता खेचून आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत, तर दुसरीकडे विरोधकांनीही देशात भाजपविरोधात मोट बांधण्याची रणनीती आखली आहे. याचं कारण म्हणजे आगामी निवडणुकांचं बिगुल लवकरच वाजणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच देशात सर्वच पक्षांची रस्सीखेच सुरु आहे. सरकारला ‘गतिमान’ म्हणावं तरी कसं?, […]
-
Varanasi Gyanvapi Mashid सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टानंतर हायकोर्टाचीही स्थगिती, 3 ऑगस्टला येणार निर्णय
Varanasi Gyanvapi Mosque : अयोध्येत एकीकडे राम मंदिराची उभारणी होतेय. त्यामुळे धार्मिक वाद संपतील असं वाटत असतानाच वाराणसीतील ज्ञानवापी मशीदाचा वाद पुन्हा उफाळून आलाय. त्यात आज या प्रकरणी हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निकाल राखून ठेवला असून त्यावर 3 ऑगस्टला अंतिम सुनावणी होणार आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टाप्रमाणे हायकोर्टाने देखील मशिदीच्या सर्वेक्षणाला निर्णय येत नाही […]
-
देशात 5 वर्षात एकाही IIT अन् IIM ची स्थापना नाही! मंत्र्यांनेच काढली PM मोदींच्या दाव्यातील हवा
नवी दिल्ली : भारतात मागील 5 वर्षांमध्ये एकाही आयआयटी किंवा आयआयएमची स्थापना झाली नसल्याची माहिती केंद्र सरकारने राज्यसभेत दिली आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी आज राज्यसभेत काँग्रेस खासदार कुमार केतकर यांच्या लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 23 IIT आणि 20 IIM कार्यरत आहेत. तर गेल्या पाच […]
-
ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ…
Sanjay Kumar Mishra : सर्वोच्च न्यायालयाने ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांची मुदतवाढ बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता मिश्रा यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संजय कुमार मिश्रा यांना सर्वोच्च न्यायालयाने 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास परवानगी दिलीयं. मिश्रा यांना ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली होती. फायनान्शियल अॅक्शन टाक्स फोर्सच्या पुनरावलोकनासाठी मिश्रा यांची उपस्थिती […]
-
केजरीवाल यांना मोठा धक्का! विरोधकांचा डाव उधळण्यासाठी PM मोदींच्या मदतीला धावला युवानेता
दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीने लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरही जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीला आणि हा मोठा धक्का मानला जात आहे. […]









