- Letsupp »
- national
देश
-
अतिक अहमदच्या हत्येसाठी वापरलेल्या बाईकबाबत मोठा खुलासा, काय होता प्लॅन?
Atiq Ahmad Shot Dead : उमेश पाल खून प्रकरणातील (Umesh Pal Murder)आरोपी अतिक अहमद (Atiq Ahmad)आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद (Ashraf Ahmed)यांची शनिवारी रात्री उशीरा हत्या करण्यात आली. या दोघांची हत्या तीन आरोपींनी केली होती. मात्र दोघांचे मारेकरी घटनास्थळी मोटारसायकलवरून आले होते. आता त्या बाईकबाबत मोठा खुलासा झाला आहे. विजय शिवतारे म्हणाले, अजितदादांनी आम्हाला सपोर्ट […]
-
ब्रेकिंग न्यूज : गँगस्टर अतिक अहमद आणि भाऊ अश्रफ यांची गोळ्या झाडून हत्या
Atique Ahmed : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात करण्यात आली आहे. या दोघांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला आहे. अतिक अहमद आणि अशरफ यांची मेडिकल कॉलेजजवळ हत्या करण्यात आली आहे. हल्ला झाल्यांनतर मृतदेह मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले आहेत. […]
-
बिहारमध्ये विषारी दारुचा पुन्हा कहर! मोतिहारीमध्ये 14 जणांचा मृत्यू
Bihar Hooch Tragedy : बिहारमधील (Bihar) मोतिहारीमध्ये (Motihari)गेल्या दोन दिवसांत 14 जणांचा संशयास्पद मृत्यू (suspicious death)झाला आहे. विषारी दारु (poisonous liquor) पिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पूर्व चंपारण (East Champaran)जिल्ह्यातील विविध भागात राहणाऱ्या डझनभर लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यात काहींची दृष्टीही गेली आहे. पटनाहून (Patna)दारूबंदी विभाग आणि एफएसएलची (FSL)टीम मोतिहारीला पोहोचली आहे. पोलिसांनी 7 […]
-
दहशतवाद्यांकडे 300 किलो आरडीएक्स कुठून आले?, मलिकांच्या दाव्यानंतर काँग्रेसचा सवाल
Congress Question On Pulwama Attack: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी एका मुलाखतीत केलेल्या दाव्यानंतर पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या (Pulwama Attack) मुद्द्यावर काँग्रेसने मोदी सरकारला अनेक प्रश्न विचारले आहेत. सीआरपीएफ जवानांना (CRPF jawan) विमान का नाकारण्यात आले, असा सवाल काँग्रेसने केंद्राला विचारला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या तपासाच्या निकालाबाबतही काँग्रेसने केंद्र सरकारकडे उत्तर मागितले आहे. […]
-
Satya Pal Malik : IAS अधिकारी ते खळबळ उडवून देणारा नेता व्हाया राज्यपाल!
Satya Pal Malik : अनुभवी राजकारणी (Politician)आणि जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir)माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यावर केलेल्या आरोपामुळे भारतीय राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. 2019 मध्ये पुलवामा (Pulwama)येथील सीआरपीएफच्या (CRPF)जवानांवर झालेल्या हल्ल्यात गृहमंत्रालयाची (Ministry of Home Affairs)अक्षम्य चूक होती, त्यामुळेच हा हल्ला झाला, असा गंभीर आरोप सत्यपाल मलिक […]
-
सत्यपाल मलिकांच्या गंभीर आरोपांनंतरही रान उठवणारं भाजप चिडीचुप्प?
Styapal Malik Allegations On PM Modi : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले आहे. ‘द वायर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक धक्कादायक दावे केले आहेत. त्यांच्या या दाव्यांनंतर देशभरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या दाव्यांवरून आता विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोदी सरकारला घेरण्याचा […]










