- Letsupp »
- national
देश
-
Supriya Sule : ‘त्या आश्वासनाचे काय झाले’, जुन्या पेन्शन योजनेवरुन सुळेंचा थेट मोदींना प्रश्न
दिल्ली- पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे ( Supriya Sule ) यांनी केली आहे. यावेळी त्या लोकसभेत ( Lokasabha ) बोलत होत्या. काही राज्यांनी जुनी […]
-
अध्यक्षपद भूषविताना मला.., P. T. Usha यांनी पाहिलं राज्यसभेच्या अध्यक्षाचं कामकाज
नवी दिल्ली : धावपट्टू पिलावुल्लाकांडी थेक्केपारंबिल उषा उर्फ पी. टी. उषा यांनी आज गुरुवारी राज्यसभेचे अध्यक्ष व उपसभापती जगदीप धनखर यांच्या अनुपस्थितीत कामकाज पाहिलं आहे. पीटी उषा यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. "Great power involves great responsibility" as said by Franklin D. Roosevelt was felt by me when I chaired the Rajya […]
-
Narendra Modi : “किचड उनके पास था, मेरे पास..” ; शायरीमधून मोदींचं विरोधकांना प्रत्युत्तर
नवी दिल्ली : लोकसभेमधील भाषणामध्ये काँग्रेसच्या (Congress) घोटाळ्यांचा उल्लेख करत काल तुफान शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या पंतप्रधान मोदींना (PM Modi) आज राज्यसभेत (Rajya Sabha) राष्ट्रपतींच्या अभिषाणावरील (Address of the President) धन्यवाद प्रस्तावावर बोलतांना विरोधकांच्या घोषणाबाजीचा सामना करावा लागला. विरोधकांच्या मोदी-अदानी भाई भाईच्या घोषणांमध्येच मोदींनी सभागृहाला संबोधित केलं. विरोधकांच्या घोषणाबाजीला उत्तर देताना एवढ्या महत्त्वाच्या सभागृहातील काही लोकांची […]
-
तेल कारखान्यात टँकर साफ करताना 7 कामगारांचा गुदमरून मृत्यू, आंध्रप्रदेशातील घटना
चित्तूर : आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील एका तेल कंपनीत टॅंकरमध्ये गुदमरून सात कामगारांचा मृत्यू (7 workers died of suffocation) झाला आहे. पेद्दापुरम मंडलातील रागमपेटा (Ragampeta) गावातील एका तेल कारखान्यात आज (दि. 9) टॅंकरची साफसफाई (Tanker cleaning) सुरू असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, पोलिसांनी या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास […]
-
PM Modi Live : 40 वर्षात गरिबी नाही हटली तर गरिबांनी देशातून Congress हटवली
नवी दिल्ली : 1971 पासून काँग्रेस गरिबी हटाव या घोषणेवर निवडणुका लढवत आली. तब्बल 40 वर्षे काँग्रेसने या घोषणा दिल्या, मात्र 40 वर्षात गरिबी नाही हटली तर गरिबांनी देशातून काँग्रेसला हटवले. कारण गरीब आता जागी झाले आहे. 2013 मध्ये काँग्रेसने चलाखी करत 17 करोड लोकांना गरिबीतून श्रीमंतांच्या यादीत टाकले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM […]
-
PM Modi यांच्या भाषणावेळी मोदी-अदानी भाई-भाईच्या घोषणा
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)यांच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (दि.9) राज्यसभेत दाखल झाले. मोदींचं भाषण सुरू होण्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच नरेंद्र मोदींनी बोलायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, सभागृहात जे काही घडते ते देश गांभीर्यानं […]










