मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गारुडी तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेकण्यात एक्सपर्ट असल्याचा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. नाना पटोले यांनी आज मुंबईत असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. ‘हे’ संकट दिल्लीपुरतं मर्यादित नाही; केजरीवालांच्या भेटीनंतर पवारांचा केंद्रावर हल्लाबोल नाना पटोले म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री गारुडी आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
Ahmednagar Name Change : अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करावे, याशिवाय धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर सहानुभूतीपुर्वक विचार करावा. फक्त राजकीय स्वार्थासाठी जयंती उत्सव सोहळ्याला उपस्थित राहून धनगर समाज बांधवांची दिशाभूल करू नये. अन्यथा भविष्यात या प्रत्येक प्रश्नाचा जाब विचारला जाईल. असा इशारा यशवंत […]
Two Thousand Notes Ahmednagar District Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. चलनातील सर्वात मोठी असलेली दोन हजार रुपयांची नोटबंदीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या नोटा येत्या 30 सप्टेंबर पर्यंत बँकांमध्ये जमा करून त्याबदल्यात दुसऱ्या नोटा घेता येणार आहे. मात्र, आधीच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या […]
महाराष्ट्राला समृध्द करणाऱ्या हिंदूहृदयसम्राट महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या ८० कि.मी लांबीचा दुसरा टप्पा म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा मानबिंदू ठरेल असा विश्वास महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. पश्चिम व उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भाला जोडला जाणारा विकासाचा सुवर्ण त्रिकोण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Radhakrishna Vikhe […]
अहमदनगरध्ये माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त येत्या 27 तारखेला रमाई चळवळीचे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील स्वास्तिक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाची माहिती संमेलनाच्या मुख्य निमंत्रक डॉ. रेखा मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. Arvind Kejriwal : भाजप आमदार फोडून सत्ता स्थापन […]
Vinayak Raut replies Devendra Fadnavis : संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून चांगलाच वाद पेटला आहे. संसदेच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे असे कारण देत काँग्रेससर 20 पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचाही समावेश आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी […]