भारतीय हवामान विभागाच्या पुणे कार्यालयाने विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. मात्र, मध्य
या नामविस्ताराच्या विरोधातील स्थगन प्रस्ताव कुलगुरूंनी स्वीकारला आहे. त्याच्यावर राज्यपालांनी १८ मार्चपर्यंत शिक्कामोर्तब
हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे.
भारतीय जनता पार्टीकडून संजय किणीकर, संदीप जोशी आणि दादाराव केचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गेली अनेक दिवसांपासून जयंत पाटील शरद पवार गटात नाराज असून ते भाजप किंवा अजित पवार गटात जाणार अशी चर्चा रंगलेली आहे.
सध्याचे राजकारण, समाजकारण याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती