नाशिक : आपल्या हजारो मागण्यांसाठी शेतकरी (Farmer), कष्टकरी, आदिवासी बांधवांनी लॉंगमार्चला (Long march)दोन दिवसांपासून सुरुवात केली आहे. नाशिकच्या (Nashik) दिंडोरी परिसरातून या लॉंगमार्चला सुरु झाला आहे. नाशिक येथे मुक्काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या (Mumbai) दिशेनं कूच केली. त्यानंतर या कष्टकरी शेतकऱ्यांनी दुसरा मुक्काम वाडीवऱ्हे या ठिकाणी केला. दिवसभर पायी चालून हे कष्टकरी वाडीवऱ्हे (Wadivarhe)या […]
अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत येथून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या एका पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला (रा चिडीया पुरा ता बऱ्हाणपूर मध्यप्रदेश) असे या मुलाचे नाव असून तो एका ऊसतोडणी कामगाराचा मुलगा होता. सागरला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. त्याला बाहेरही […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं. त्यातच पिकांना चांगले भाव नाहीत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांद्याची होळी साजरी केली होती. त्यानंतर सरकारने कांदा उत्पादाकंना ३०० रुपये अनुदान द्यायच ठरवलं. मात्र, ही अतिशय तुटपूंजी मदत आहे. शिवाय, कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी यापूर्वीही शेतकरी आत्महत्या होत होत्या असं वक्तव्य करून शेतकऱ्यांबद्दल […]
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे. या सत्तासंघर्षांवर ठाकरे गटाकडून युक्तिवाद पूर्ण झाला आहे तर आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी हे बाजू मांडत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे, महेश जेठमलानी हे युक्तिवाद सादर करत आहे. दरम्यान सुप्रीम […]
मुंबई : शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre)आणि आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve)यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल (Viral Video) केल्याप्रकरणी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना धक्का बसला आहे. कारण आदित्यचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि ठाकरे गटाचे सोशल मीडिया प्रमुख साईनाथ दुर्गे (Sainath Durge)यांना दहिसर पोलिसांकडून […]
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यात आता वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसह अनेक संघटनांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने बैठक देखील घेतली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने आजपासून राज्य सरकारचे तब्बल 18 लाख कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहे. यामुळे […]