Balasaheb Thorat On Nilwande Dam : राजकीय संघर्षामध्ये अनेक वर्षांपासून अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत कालव्यात पाणी सोडण्याची पहिली चाचणी पार पडली. त्यानंतर मात्र निळवंडे धरणावरुन श्रेयवादाची लढाई (Battle of Credibility)सुरु झाल्याची दिसून येत आहे. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये […]
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. भगीरथ भालकेंना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या महाराष्ट्रात नव्याने दाखल झालेल्या आणि विस्तारत असलेल्या पक्षाची ऑफर आहे. विधानसभेची उमेदवारी आणि पक्षाची जबाबदारी अशी ऑफर […]
Vinod Tawade On Gopinath Munde : भाजपचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज ( 3 जून ) रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे हे कसलेले राजकारणी होते. त्याचबरोबर शोषत व वंचित घटकाची काळजी करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या भाषणातून समोरच्याला चिमटे काढणे […]
Sanjay Raut vs Ajit Pawar : शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) ऑन कॅमेरा थुंकले. या प्रकाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्येकाने बोलताना भान ठेवलं पाहिजे, […]
Coromandel Train Accident : ओडिसात तीव रेल्वेंच्या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 250 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातानंतर मदत आणि बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अपघातस्थळाला तसेच रूग्णालयांमध्ये जात जखमींची विचारपूस करणार आहेत. या भीषण अपघातानंतर ओडिसातील अनेक रूग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लाखो नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. तर, महाराष्ट्रानेदेखील […]
Maharashtra Political : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत जे काही घडलं त्याबद्दल आता भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्रात 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेली युती किंवा युतीचा निर्णय ही एक चूकच होती, असे तावडे म्हणाले. मुंबई तकने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात […]