मुंबई : हा तर चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनात देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Shinde) यांनी सभागृहात अर्थसंकल्प सादर केला असून अर्थसंकल्पावर अजित पवारांनी (Ajit Pawar) टीकास्त्र सोडले आहे. अजित पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून […]
सोलापूर : ‘कोल्हट्याच पोर’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या आई आणि लोककलावंत शांताबाई काळे यांना ‘कोणी घर देत का घर’ असं म्हणण्याची वेळ आली होती. माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतर आता माजी मंत्री बच्चू कडू यांची ‘प्रहार’ आता शांताबाईंच्या मदतीला धावून आली आहे. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील नेरल्यात तत्कालीन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी […]
मुंबई – सामान्य शेतकरी, कष्टकरी आणि मध्यमवर्ग यांचा केवळ मते मिळविण्यापुरता विचार करून प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर करताना मात्र त्यांना दगा देणारे मोदी सरकार हे दगाबाज आणि घोषणाबाज असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. आजचा अर्थसंकल्प हा सर्वसामान्य, शेतकरी व महिलांच्यादृष्टीने निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. आजच्या अर्थसंकल्पात […]
मुंबई : आकर्षक घोषणा, अलंकारिक शब्द, आकड्यांचा खेळ आणि गुलाबी स्वप्ने यापलीकडं अर्थसंकल्पात काहीही ठोस नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. आज अर्थसंकल्पीय अधिवेशात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी बजेट सादर केलंय. पटोले म्हणाले, अर्थसंकल्पात घोषणा करायच्या पण प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची […]
मुंबई : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प अमृत कालातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, उद्योजक आणि युवा अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले याचबरोबर “विशेषता पुढच्या २५ […]