पुणे : जैन धर्माचे पवित्र स्थळ श्री सम्मेद शिखरजी तीर्थस्थळाच्या प्रश्नासंदर्भात जैन समाजाच्या संप्रदायाने आज पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी जैन समाजाच्या तीव्र भावना समजून घेतल्या आहेत. नुकताच सम्मेदजी शिखरजी तीर्थक्षेत्राबाबत केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे हे पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्र परिसरात […]
मुंबई : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. यानुसार राज्यात एकूण नऊ कोटी दोन लाख ८५ हजार ८०१ मतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सह मुख्य निवडणूक अधिकारी […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असा नंगा नाच चालू देणार नसल्याचं भाजप महिला मोर्चाच्या चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलंय. त्या मुंबईतून पत्रकार परिषदेत बोलत होत्या. दरम्यान, काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाकयुध्द आता चांगलंच पेटलं आहे. चित्रा यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन उर्फीविरोधातली त्यांची कारवाई शेवटपर्यंत सुरुच राहणार […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरा आधी जिल्हा विभाजन करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नामांतरा बरोबरच जिल्हा विभाजनाच्या प्रश्नानेही डोके वर काढले आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, नामांतराला आमचा कुणाचाही विरोध नसणार आहे. आमची मागणी आहे की या नामांतरा आधी जिल्हा विभाजन […]
पुणे : राज्यातील क्रीडा क्षेत्राला काही कमी पडू देणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये राज्य ऑलम्पिक स्पर्धेच उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऑलम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते हा उद्धाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. ते म्हणाले, कार्यक्रमाचा […]
मुंबई : महाराष्ट्र देशातील प्रगत राज्य असून मुंबई हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर आहे. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व करणे हे भाजपाचे षडयंत्र असून गुजरातला उद्योग पाठवल्यानंतर आता भाजपाशासित उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रातील गुंतवणूक पाठवण्याचा कुटील डाव आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातील ईडी सरकार काम करत असून त्याचाच एक भाग म्हणून गुंतवणुकीच्या नावाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ […]