- Letsupp »
- politics
राजकारण
-
भाजप पुन्हा सत्तेत आल्यास देशात रशियासारखी हुकूमशाही येईल; पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात
Prithviraj Chavan On BJP : देशात लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काही दिवासांपूर्वी केली होती. दरम्यान, आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनीही सरकारवर टीका केली. आजपर्यंत देशातील सरकारे लोकशाही आणि संविधानाच्या तत्त्वांवर काम करत होती, मात्र 2014 पासून भाजचे सरकार सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. […]
-
‘दाढी-मिशी नसणारे सुद्धा आमदार होतात’ म्हणणाऱ्या बच्चू कडूंना नितेश राणेंचा सल्ला; ‘कडू बोलणं..,’
Nitesh Rane on Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना आता पुन्हा एकदा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, आता बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ज्याच्या बोलण्यात दम नसतो, ओठावर मिशी नसते, चालतो तेव्हा बाई आहे की […]
-
ज्याला मूच-दाढी नाही असेही आमदार होतात, बाई की पुरुषही… बच्चू कडूंची वादग्रस्त विधान
Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एकमेंकांवर थेट खालच्या पातळीवर टीका केली होती. त्यात आता आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचीही भर पडली आहे. जळगाव येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना ते वादग्रस्त बोलून गेले आहेत. ज्याला मूच-दाढी नाही, असेही आमदार होतात…बाई की पुरुषही कळत नाही. हिजडेही आमदार होतात, […]
-
तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळाचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘मी सगळं मी…’
Chhagan Bhujbal on Telgi Stamp Scams : नाशिकमधील तेलगी बनवट मुद्रांक घोटाळ्यामुळे (Telgi Banvat Stamp Scams) तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)संशयाच्या भोवऱ्यात आले होते. त्याचा परिणाम म्हणजे शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला होता. ही सल भुजबळ यांनी बीडच्या सभेत बोलूनही दाखवली होती. माझी चुक नसतांनाही माझा राजीनामा घेण्यात आला होता, असं त्यांनी सांगितलं. यानंतर […]
-
‘लुटमार, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा..,’; Aaditya Thackeray यांचा राज्य सरकारवर निशाणा
Aaditya Thackeray : लुटमारीचे, गद्दारीचे दिवस जाणार अन् पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील उद्योगांची, बेरोजगारांच्या स्थितीवर भाष्य करीत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भातील ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे. उद्धवसाहेब ठाकरेंचं नेतृत्व असलेलं महाविकास आघाडीचं सरकारच महाराष्ट्रासाठी सर्वोत्तम काम करत […]
-
Asia Cup : भारत विरुद्ध INDIA वादाने टीमचे अभिनंदन : मॅच संपताच नेत्यांची राजकीय बॅटिंग
Asia Cup win : भारताने आशिया चषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला धूळ चारली असून अंतिम सामन्यात श्रीलंकेचा 10 विकेट्सने दारुण पराभव केला आहे. भारताने चषकावर आठव्यांदा नाव कोरलं आहे. श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला असून चषकावर नाव कोरताच भारतीय संघाकडून जल्लोष करण्यात येत आहे. या विजयानंतर भारतीय […]









