- Letsupp »
- politics
राजकारण
-
उद्धव ठाकरेंना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं; मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा डिवचलं
उद्धव ठाकरे यांना 2004 पासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यासाठी ठाकरेंनी शरद पवारांकडे दोन माणंस पाठवली असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं आहे. दरम्यान, शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा आज पार पडला. शिंदे गटाचा आझाद मैदानात तर ठाकरे गटाचा शिवतीर्थावर मेळावा झाला. मेळाव्यादरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टीका केली. ‘आम्हीच आग […]
-
‘शिवतीर्थावरच मेळावा घेऊ शकलो असतो पण..,’; CM शिंदेंनी सांगितलं खरं कारण
Cm Eknath Shinde : यंदाच्या वर्षीचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेऊ शकलो असतो पण राज्यात सुखशांती लाभावी म्हणून नाही घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. मागील वर्षी दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये मोठा संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यंदाही काहीशा प्रमाणात हा संघर्ष दिसून आला अखेर ठाकरे गटाला मेळावा शिवतीर्थावर आणि शिंदे गटाचा […]
-
‘बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच डोक्यावर घेता’; CM शिंदेची जळजळीत टीका
Eknath Shinde Vs Udhav Thackeray : बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच आज तुम्ही डोक्यावर घेत असल्याची जळजळीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे(Udhav Thackerya) यांच्यावर केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात आज शिवसेना (शिंदे गटाचा) दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. Marathi Movie : ती येतीय… […]
-
‘…तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? संजय राऊतांचा खोचक सवाल
Sanjay Raut On BjP : छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाऱ्यांना उलटं लटकवता मग महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी केला आहे. मुंबईतील शिवतीर्थावर आज ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातून संजय राऊतांनी भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर […]
-
‘आम्हीच आग आम्हीच भिंत, छाटू तुमचे पंख’; शेरोशायरी करीत दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं
Ambadas Danve : शिवसेनेच्या दोन्ही गटाचा दसरा मेळावा आज मुंबईत पार पडत आहे. ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर मेळावे पार पडत आहे. या मेळाव्यातून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून टीकेची तोफ डागण्यात येत आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आपल्या भाषणादरम्यान, शेरोशायरी करीत शिंदे गटाला ललकारल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘महाराष्ट्राच्या जनतेसाठी […]
-
‘आता वेळ नाही तर टोकाचं उपोषण’; ‘थोडा वेळ द्या’ म्हणणाऱ्या महाजनांना सुनावलं
Manoj Jarange Vs Girish Mahajan : आता वेळ दिला जाणार नसून टोकाचं उपोषण करण्यात येणार असल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनावर सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नासाठी आणखी थोडा वेळ द्यावा, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केलं आहे. आता बीआरएसमधील वंजारी नेत्याची पंकजा मुंडेंना टक्कर […]









