Nitesh Rane On Uddhav Thackeray: १९९३ मध्ये दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. (Maharashtra Politics) उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड परिसरातील मुस्लिम फेरिवाल्यांवर हल्ला करावा, (Uddhav Thackeray) त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असणार आहे, (Nitesh Rane ) असे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते. दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे […]
Sunil Tatakare On Nana Patole : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. यावेळी तटकरे हे एका मुलाखतीत बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीवर भाष्य केले आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी जबाबदारीने विधान केल्यास आम्ही लोकसभेला भाजपपेक्षा […]
Amol Kolhe On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. कधी ते नाराज असतात. कधी ते भाजपच्या जवळ जात आहेत का? असा प्रश्न पडत असतो. तर कधी ते एखाद वक्तव्य करतात. त्यांचं असंच एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांचं मुख्यमंत्री पदाबाबतचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. राष्ट्रवादीच्या वतीने […]
Jayant Patil On Ramraje Nimbalkar : विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज ७५वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी रामराजे निंबाळकर यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे. रामराजे निंबाळकर […]
Devendra Fadnavis On Sharad Pawar: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. फडणवीस यांनी राष्ट्रवादी पक्ष हा साडेतीन जिल्ह्यांपुरताच मर्यादीत असल्याचे सांगत राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचले. त्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी फौजदाराचा हवालदार झालाय असे सांगत फडणवीसांना डिवचले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाची दोनवेळा फसवणूक केली […]
‘The Kerala Story’ film controversy : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून देशभरात वाद सुरु आहे. काहींनी चित्रपटावर आक्षेप घेतलाय तर काहींनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. या चित्रपटावर भाजपचा (BJP) प्रोपगंडा असल्यांचा अनेकांनी आरोप केला आहे. तामिळनाडू आणि पाश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातली आहे तर भाजप शासित राज्यात टॅक्स फ्री करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे […]