पुणे : कसाब आणि पिंपरी चिंचवड पोट निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सरकार आणि विरोधक एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत. आज नाना काटे यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीने प्रचार सभा घेतली. त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप वरती तोफ डागली ते म्हणाले यांनी मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत किती भ्रष्टाचार झाला किती प्रकरण […]
पुणे : एखाद्या कुटुंबावर वाईट प्रसंग ओढवला तर मदतीला जाण्याची आपली परंपरा आहे. हा वारसा, विचार आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आहे. मात्र, चिंचवड पोटनिवडणुकीत राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेतेमंडळी येथे येऊन आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांचे नाहीत, हेच दाखवत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून छेद देण्याचे काम करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या राष्ट्रवादी […]
पिंपरी : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) भाषणास उभे राहीले आहेत आणि त्यांनी कविता म्हटली नाही असे होणे शक्यच नाही. आठवले यांचे भाषणविरहीत भाषण म्हणजे आता कल्पनाही केली जात नाही. आजही एका प्रचार सभेत कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करत आठवलेंनी टाळ्या मिळवल्या. मी देत आहे राष्ट्रवादीला शाप, कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप.., नरेंद्र मोदी […]
पुणे : आजची लढाई ही महाराष्ट्र, देश कुठे जाणार आहे. हे सांगणारी आहे. गद्दारांनी, चोरांनी कितीही चोरी केली तरी त्यांचे नाव श्रीमंत लोकांच्या यादीत येणार नाही. तर चोरांच्याच यादीत या गद्दारांचे नाव येणार आहे. केवळ खोक्यासांठी शिवसेनेशी एकनाथ शिंदे आणि ४० जणांनी गद्दारी केली आहे. पण या गद्दारांना जनतेच्या न्यायालयात भरपाई करावीच लागणार आहे. कसबा […]
पुणे : पोटनिवडणुकीच्या प्रचाराला अवघा २४ तासांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे गुरुवारी कसबा पेठ मतदार संघात महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये प्रचारासाठी प्रचंड चुरस पहायला मिळाली. कसब्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासाठी युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही ‘रोड शो’च्या निमित्ताने आमनेसामने आल्याने या […]
पुणे : महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती. आता तेच लोकं दुटप्पी भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. विद्यार्थ्यांची मागणी रास्त असून त्यांना पुरेसा वेळ दिला जावा म्हणून आम्ही काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विद्यार्थ्यांच्या बाजुचा निर्णय घेतला होता. तसेच आयोगाला नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू […]