मुंबई : ‘मला एसीबीची नोटीस आली हे आपेक्षितच आहे. तशी मानसिकता सुद्धा आम्ही केली आहे. पण जो तक्रारदार आहे तो अकोल्यातला एक गुन्हेगार आहे. त्या व्यक्तीचं आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या संभाषणाची क्लिप त्या दिवशी मी व्हायरल करेल. असा इशारा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांना एसीबीची नोटीस आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. […]
तमिळनाडूच्या राज्यपालांनी विधानसभेच्या अभिभाषणात महापुरुषाच्या गौरवाचा परिच्छेद वाचला नाही, त्यावर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी जागच्या जागी उभे राहून निषेध केला. त्याचा राग येवून राज्यपाल अधिवेशनातून निघून गेले. महापुरुषांचा अपमान झाल्याने मुख्यमंत्रांनी राज्यपालांना एकदाही थांबवल नाही. स्टॅलिन यांच्या या कृतीबद्दल त्यांना माझा सलाम एस म्हणतं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन […]
पुणे : सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देशातील लोकशाहीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. सर्वोच्च न्यायालयाला आधी सोळा आमदारांच्या अपात्रतेविषयीचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले. शिवसेनेमधून आमदार बाहेर जाताना एक-एक करत गेले आहेत. नियमानुसार सगळेच आमदार एकत्र बाहेर जायला हवे होते. जे आधी 16 आमदार गेले होते, त्यांचा निर्णय आधी घ्यावा लागेल. […]
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 14 फेब्रुवारीला होणार आहे. त्यावर आता ठाकरे गटाकडून खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. व्हॅलेंटाइन डेपासून राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सलग सुनावणी होणार आहे. सर्व प्रेमाने होईल, असा आमचा विश्वास आहे. अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार […]
नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्य, केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्रातील महाशक्तीने मुडद्यांमध्ये प्राण फुंकून शिंदे-फडणवीस सरकार बनवले असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे. हे सरकार भ्रष्टाचार करत आहे. आमची बाजू न्यायाची आहे. सत्येची आहे. […]
नवी दिल्ली : आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयातलं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या बेंचकडं गेल्यास हे प्रकरण लांबण्याचीही शक्यता होतीच. पण आता 14 फेब्रुवारीला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं देण्याची मागणी सर्वोच्च […]