प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे उद्या (दि.2) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा होत आहे. शहरात दोन समाजात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. राज्यात सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीची ही पहिली सभा होत आहे. उद्या होणाऱ्या या सभेला अतिशय संवेदनशील (Very sensitive)आणि भावनिक किनार (emotional edge)देखील आहे. खेड (Khed)आणि मालेगाव (Malegaon)येथे उद्धव […]
नाशिक (३० मार्च) : काल नाशिकमधील (Nashik loksabha) सिन्नर येथे शेतकरी मेळावा पार पडला. कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) प्रमुख वक्ते असल्यामुळे राष्ट्रवादीचे सारे नेते उपस्थित होते. पण यामध्ये चर्चा झाली अजित पवार यांच्या एका वाक्याची. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार माणिकराव कोकाटे यांना उद्देशून म्हणाले की “मी तर तुम्हाला खासदार करण्याच्या विचारात […]
पुणेः निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या हे देशाला लुटून विदेशात गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनेच त्यांना चोर म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांना चोर म्हटलं तर काय वाईट म्हटले आहे. राहुल गांधींना पंतप्रधान नरेंद्र मोदी का घाबरत आहे, असा सवाल काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. देशातील […]
मुंबई : विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. त्यांच्या चौकश्या केल्या जात आहे. असे आजवर राज्यात कधीही झाले नाही. मात्र सत्ताधाऱ्यांचा हाच डाव एकदा का उलटला तर आम्ही सत्तेत येऊ मग याची उत्तरे त्यांना द्यावी लागणार अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत […]
मुंबई : रामनवमीच्या दिवशी राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chatrpati Sambhajinagar) दंगल (Riots) झाली. यावेळी पोलिसांची वाहने देखील जाळण्यात आली. आता यावरूनच राज्यात आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहे. दरम्यान यावर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. संभाजीनगरमध्ये आमची सभा होणार आहे. मात्र कायदा – सुव्यवस्थेचे कारण देत आमची सभा […]
पुणेः काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आपल्या भाषणांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणत होते. त्यावरून काँग्रेसबरोबर असलेले उद्धव ठाकरे हे नाराज झाले होते. ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावले होते. आता मात्र या मुद्द्यावरून काँग्रेसने पूर्णपणे माघार घेतली आहे. काँग्रेसने सावरकरांचा मुद्दा सोडला आहे. विरोधकांची एकमत झाले असल्याचे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट […]