- Letsupp »
- politics
राजकारण
-
चार दिवस सासूचे तर चार दिवस सुनेचे…आमचं सरकार आलं की परतफेड होणारच
Amol Mitkari : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. यातच आज ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख फडणवीसांच्या घराकडे जल संघर्ष यात्रा घेऊन जात असताना त्यांना पोलिसांनी रोखले व ताब्यात घेतले. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार […]
-
आम्ही वाट बघतोय, घुसा आणि परत जाऊन दाखवा; राऊतांचे गुलाबरावांना थेट आव्हान
Sanjay Raut on Gulabrao Patil : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा येथे 23 एप्रिल रोजी सभा होणार आहे. पण या सभेच्या आधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील व ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे सभेच्याआधीपासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात […]
-
राजकारणातील भूकंपावर आंबेडकर ठाम; म्हणाले, सगळेच आता सांगितले तर..
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) दोन मोठे बॉम्बस्फोट होतील असा खळबळजनक दावा काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. अजित पवार भाजपात जाणार का, राज्य सरकार कोसळणार का, असे प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी हा दावा केला होता. त्यानंतर आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला. तेव्हा आंबेडकर म्हणाले, […]
-
फडणवीसांची सहानुभूती मेली आहे का; श्री सदस्यांच्या मृत्यूवरुन राऊत भडकले
Sanjay Raut On Shri Sadasya Death : शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिथे जमलेल्या श्री सदस्यांच्या उष्माघाताने मृत्यू झाला. हा मृतांचा आकडा 20 पर्यंत पोहोचला आहे. त्यावरुन राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच श्री […]
-
Prakash Ambedkar ; आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही
Prakash Ambedkar on Maharashtra Politics : मागील अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात राजकीय सत्तासंघर्ष सुरु आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं आहे. राज्यात सध्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. पण शिंदे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ […]
-
Sanjay Raut : अग्रलेखात चुकीचे लिहिले ते अजितदादांनी सिध्द करावं
Sanjay Raut on Ajit Pawar : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेंना पूर्णविराम दिल्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते राष्ट्रवादीचेच असल्यासारखं झालं आहे. अशा लोकांना बोलण्याचा कोणी अधिकार दिलाय. आम्ही आमची भूमिका मांडण्यासाठी तयार आहे. आमचं वकिलपत्र दुसऱ्याने घेण्याचं काहीच कारण नाही अशा कडक शब्दांत […]










