- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
दंगली हव्या आहेत का?; भाजपला सवाल करत राज ठाकरेंनी त्र्यंबकेश्वर वादावर सुचवला उपाय
Raj Thackeray On Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) 13 मे रोजी धूप दाखवण्याच्या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. काही हिंदू संघटनांना अन्य धर्मीय लोकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. त्यानंतर उरूस आयोजकांनी पुढील वर्षीपासून त्र्यंबकेश्वरला धूप-अगरबत्ती न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावर जे काही घडलं, त्यावरून चांगलचं वातावरण तापलं असून […]
-
Devendra Fadnavis : गनिमी कावा केला अन् किल्ला परत आणला…
Uddhavji, in his lust for the seat, allied himself with the Congress NCP : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance) पुन्हा तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP)पाठिंब्यावर महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली आणि भाजपला (BJP) विरोधी बाकावर बसवले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे […]
-
अनिल देशमुख, सुनील केदारांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग लावण्यासाठी फडणवीसांच्या हालचाली
Devendra Fadnavis on mission to break Anil Deshmukh, Sunil Kedar stronghold : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka assembly elections) काँग्रेस (Congress) पक्षाने बाजी मारली आहे. एकूण २२४ मतदारसंघ असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने एकहाती सत्ता राखत भाजपला (BJP) विजयापासून वंचित ठेवलं. मतदारांनी भाजपला सपशेल नाकारलं. त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप पराभूत होण्याची शक्यता आहे. […]
-
प्रक्षोभक वक्तव्यं करणाऱ्यांवर SC च्या आदेशानुसार कारवाई का होत नाही? पटोलेंचा संतप्त सवाल
Take strict action against those who disrupt law and order in the state, Nana Patole : महाराष्ट्र (Maharashtra) हे कायद्याचे राज्य असून सामाजिक सलोखा (social interaction) राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे, मात्र गेल्या काही महिन्यांतील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसून येते. दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा […]
-
Balasaheb Thorat : मविआतील जागा वाटप ठरेना; पण थोरातांनी किती जागा जिंकू हेच सांगून टाकले
Balasaheb Thorat : कर्नाटक काँग्रेसने जिंकल्यानंतर महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यात वज्रमूठ सभाही पुन्हा होणार आहेत. तर काही दिवसांपूर्वी मविआच्या नेत्यांची मुंबईत जागा वाटपांबाबत महत्त्वाची बैठक झाली आहे. त्यानंतर जागा वाटपांबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मविआतील तिन्ही पक्ष हे प्रत्येकी १६ लोकसभेच्या जागा लढतील, असा एक फॉर्मुला चर्चेत आला होता. लोकसभेच्या […]
-
‘हा तर ‘त्या’ करोडो लोकांचा विश्वासघातच’; टूथपेस्ट वादात आव्हाडांची रामदेव बाबांवर आगपाखड
Baba Ramdev Patanjali Legal Notice : देशात प्रसिद्ध असलेल्या पतंजली कंपनीच्या (Patanjali) टूथपेस्टवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कंपनीच्या टूथ पेस्टमध्ये मांसाहारी पदार्थ वापरण्यात आल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणी कंपनीला कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आली आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी संताप व्यक्त करत योगगुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) […]









