- Letsupp »
- politics
राजकारण
-
भर सभागृहात फडणवीसांनी पटोलेंना सुनावलं; ‘माहिती नसले तर जाऊन PA ला विचारा’
मुंबई : सध्या राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरू आहे. गेल्या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वासाचा प्रस्तावर दाखल करण्यात आला. मात्र या प्रस्तावाचे पुढे काय झालं? याबाबत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांना काहीच माहिती नसल्याचं समोर आलं आहे. आज अधिवेशनात पटोलेंनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. […]
-
Sanjay Raut मंत्रालयाजवळचे झाड हलवा… भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं पडतील!
मुंबई : जे मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाहीत. ते सरकार कसले स्थिर आहे. ते कधीही कोसळू शकते. मंत्रालयाजवळचे झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं खाली पडतील, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. Raj Thackeray नक्की काय वाचतात? सामना वाचतात का […]
-
Satyajit Tambe : शहरांची नावं बदल्यानं विकास होईल असं वाटत नाही
मुंबई : आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Assembly Budget Session) सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर नाशिक पदवीधर मतदार संघाचे (Nashik Graduate Constituency)अपक्ष आमदार सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे विधानभवनात (Vidhanbhawan)उपस्थित राहिले. यावेळी तांबे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नामांतरावरुन आमदार तांबे यांना प्रश्न केल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. फक्त शहरांची नावं बदलून […]
-
Jitendra Awhad : राज्य सरकारने मराठी माणसाच्या डोक्यावर हिंदी भाषा बसवली
महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झाले आहे. त्यानिमित्ताने विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहामध्ये आज राज्यपाल रमेश बैस ( Ramesh Bais ) यांचे अभिभाषण झाले. तसेच आज मराठी भाषा गौरव दिन देखील आहे. परंतु राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad )यांनी आक्षेप घेतला आहे. आज मराठी भाषा गौरव […]
-
Maharashtra Politics : ‘पाटलाच्या नावातचं गुलाब, पण वास धोतऱ्याचा”, वरळीच्या सभेत सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोल
वरळी : ‘ज्याला नांदायचं नसतं त्याच्याकडं खूप कारणं असतात. शिंदे गटाला (Shinde group) बाहेरच पडायचं होतं, म्हणून ४० गद्दार वेगवेगळी कारणं देत आहेत”, असा जोरदार हल्लाबोल शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी वरळीतील शिवसैनिक निर्धार मेळाव्यामध्ये केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वरळीतील सभेला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी “वरळीच्या […]
-
अहमदनगरचे अहिल्यानगर होणारच, पडळकरांनी ठणकावले !
Ahmednagar News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसा हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात आहे. मात्र, सरकारने दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर नगरच्या नामांतराची चर्चा होत आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]










