- Letsupp »
- politics
राजकारण
-
मंत्र्यांच्या खात्यांचं विभाजन का झालं? भाजपाच्या मंत्र्यानं क्लिअरच केलं..
महायुतीत तिन्ही पक्ष होते त्यामुळे खातेवाटपला निश्चितच उशीर झाला आहे. पण आता काल खातेवाटप झालं आहे.
-
ठरलं! पुढील 3 महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, CM देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य
CM Devendra Fadanvis Statement On Local Body Election : राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या असून सर्वांना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Maharashtra Local Body Election) निवडणुकांचे वेध लागले आहेत. दरम्यान आता पुढील तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नागपूरमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी यासंदर्भात संकेत […]
-
महायुतीत पालकमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू? मुंबईवरून भाजप अन् शिवसेनेत स्पर्धा, अजित पवार गटाचं काय?
Mahayuti Ministers Lobbying For Guardian Minister Post : राज्यात गेली दोन महिने विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू (Maharashtra Politics) होती. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं, तर 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. 5 डिसेंबर रोजी (Mahayuti) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तर 15 डिसेंबर रोजी राज्याच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. […]
-
अजित पवार गटाच्या आमदारांत एकमत नाही? भुजबळांची नाराजी जाहीर, वळसे पाटलांचा वेगळाच सूर
Dilip Walse Patil Statment On Maharashtra Cabinet Minister Post : राज्यात अखेर 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त लागला. यामध्ये शिंदे सेनेच्या 11 मंत्र्यांना, अजित पवार पक्षाच्या 9 तर भाजपच्या 19 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंजळ विस्तारामध्ये तिन्ही पक्षातील अनेक बड्या नेत्यांना मात्र या यादीतून वगळण्यात आलंय. यामुळे महायुतीचे अनेक नेते […]
-
मी 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?, वळसे पाटलांचा टोमणा
मतदारसंघातील कार्यक्रमात बोलताना, साहेब मंत्रीपद पाहिजे असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होत. त्यावर दिलीप वळसे पाटलांनी अतिउत्साही
-
चारही मंत्र्यांना ‘वजनदार’ खाती; महायुतीमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा आवाज
ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून जाणले जाणारे गिरीश महाजन










