Prakash Ambedkar : यंदा लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. अमरावती मतदारसंघातून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) विद्यमान खासदार आहेत. यंदाही त्या निवडणूक लढण्यासाठी इच्छक आहेत. त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख […]
Bachchu Kadu on Mahayuti : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे सध्या महायुतीचा घटक आहेत. मात्र अनेकवेळा त्यांनी महायुतीवरच (Mahayuti) टीका केली. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे बच्चू कडू महायुतीपासून वेगळे होऊन महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. […]
Eknath Shinde On Uddhav Thackeray : खोट्याच्या कपाळी गोटा असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)घणाघाती टीका केली आहे. खोटं बोलून ज्यांनी भाजपा-शिवसेना (BJP-Shiv Sena alliance)ही नैसर्गिक युती तोडली, खोटं बोलून ज्यांनी आपल्याच लोकांचा विश्वासघात केला. खोटं बोलून ज्यांनी हजारो लाखो शिवसैनिकांचा अपमान केला. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायचा […]
Eknath Shinde : ‘नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी रंगभूमीवर केलेले धाडसी प्रयोग इतिहासातील सोनेरी पानं आहेत. ते देखील आपल्याला विसरता येणार नाहीत. राजकारणातही काही धाडसी प्रयोग केले जातात. आम्ही दीड वर्षांपूर्वी राजकारणात एक धाडसी प्रयोग केला होता त्याचीही नोंद इतिहासात नक्कीच होईल. मी जब्बार पटेल यांना सांगतो तुमच्यासाठी हे चांगलं कथानक आहे नक्की […]
Pune Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी (Lok Sabha Election 2024) केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. कोणता मतदारसंघ कुणाला याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. पुणे लोकसभेच्या (Pune Lok Sabha) जागेवरूनही रस्सीखेच सुरू आहे. याबाबत अद्याप काहीच […]
Sanjay Raut Criticized BJP : 2024 ला देशात आणि राज्यात (Lok Sabha Election 2024) परिवर्तन होईल, ईव्हीएमविषयी लोकांमध्ये संशय आहे. पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या लोकांवर हल्ला झाला, लोक संतापले आहेत उद्या हे ईव्हीएमबाबतही होऊ शकते. ज्या मतदान प्रक्रियेवर जनतेचा विश्वास नाही मग ही असली कसली लोकशाही? आपण विष्णूचे 13 वे अवतार आहात मग बॅलेट पेपर निवडणुकांना […]