मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस. हा सामना तसा महाराष्ट्राला नवीन राहिलेला नाही. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मागच्या सहा महिन्यांपासून हा सामना सतत जिवंत ठेवला आहे. या सामन्याची सुरुवात झाली ती सप्टेंबरमध्ये अंतरवाली सराटीमधील उपोषणस्थळी झालेल्या लाठीचार्जनंतर. त्यावेळी त्या घटनेनंतर फडणवीस यांनी पोलिसाची बाजू घेतली. आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला, त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज […]
Nana Patole On Ajit Pawar : अजित पवार (Ajit Pawar) यांनी कितीही पत्र व्हायरल केली तरी जनतेला हे पचणार नसून त्यांना फळं भोगावीच लागणार असल्याचा टोला काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी एक पत्रच ट्विट करुन जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या पत्रावरुन नाना पटोले यांनी निशाणा साधला […]
Manoj Jarnage Patil : आक्रमक भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अखेर रस घेऊन आमरण उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, मागील 16 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण जरांगेंनी मागे घेत रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा राज्यभर दौरा करणार असल्याची घोषणा केलीयं. झनक आणि अनिरुद्ध यांच्या विवाहाचे सत्य अखेर सर्वांसमोर; ‘या’ व्यक्तीने केला खुलासा […]
Nitesh Rane : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर काल फडणवीसांना पत्रकार परिषदे घेत जरांगेंचे आरोप फेटाळून लावले. मात्र, जरांगेच्या आरोपावर अजूनही प्रतिक्रिया येत आहे. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे यांची नार्को चाचणी (Narco […]
Ashish Shelar on Sanjay Raut : सध्या देशात लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वार वाहत आहेत. त्यामुळं आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून भाजप आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यावर जोरदार टीका केली. तर आज माध्यमांशी बोलतांना मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्दावरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadnavis) […]
Sanjay Raut : मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीसांना माझा बळी पाहिजे, असं ते म्हणाले. त्यानंतर काल फडणवीसांना पत्रकार परिषदे घेत जरांगेंचे आरोप फेटाळून लावले असून त्यांचा बोलवता धनी कोण आहे, हे आम्हाला ठाऊक असल्याचं सांगितलं. जरांगेंच्या आरोपानंतर भाजप नेत्यांनीही अप्रत्यक्षपणे जरांगेंचा बोलवता धनी शरद पवारांचं […]