Sushma Andhare : दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी गठीत केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणी देत अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिशा सालियानच्या […]
मुंबईः राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांपाठोपाठ आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनीही राजीनामा दिला आहे. त्यात मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य बालाजी किल्लारीकर यांनी एक नवा गौप्यस्फोट करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न केलाय. मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) सर्वेक्षण गोखले इन्स्टिट्यूटमार्फत करण्यासाठी फडणवीस हे आग्रही आहेत, असा दावा किल्लारीकर यांनी केला. त्याला फडणवीस यांनीही […]
Sanjay Raut : राज्यात एक फुल अन् दोन हाफ असं म्हणतात, पण एक फुल अन् दोन डाऊटफुल असल्याची सडकून टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची युवा संघर्ष यात्रा आज नागपूरात पोहोचली आहे. या संघर्षयात्रेदरम्यान आयोजित सभेत संजय राऊत कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. […]
नागपूरः शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shivsena MLA Disqualification Case) प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे व मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची आज फेरसाक्ष नोंदविण्यात आली. उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शेवाळे व केसरकर या दोघांना चांगलेच खिंडीत पकडले. मंत्री दीपक केसरकरांना कामत यांनी अनेक […]
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadavis) हे कधीकाळी एकमेकांचे सहकारी होते. असे सांगूनही आता पटणार नाही. या दोघांमधील अबोला हा दुराव्यात बदलत गेला. हा दुरावा आता एका राजकीय सूडनाट्याकडे वळण घेताना दिसत आहे. ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मेव्हण्यांवर केंद्रीय यंत्रणांचे छापे पडणे, रश्मी ठाकरेंच्या अलिबागच्या बंगल्यांचा विषय निघणे असे सारे प्रकार […]
Maharashtra Winter Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली.गेल्या तीन वर्षात चांगला पाऊस झाला मात्र यंदाच्या वर्षी जिल्ह्यात (Maharashtra Winter Session) पावसाचे प्रमाण कमी झाले. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. सरकारने 40 हून अधिक गावांचा समावेश दुष्काळसदृश्य गावांच्या यादीत केला. […]