- Letsupp »
- politics
राजकारण
-
Maharashtra Politics : फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरेंची धडपड; केसरकरांचा आरोप
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर सेनेत दोन गट पडले. या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. शिवसेनेच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकदा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज पत्रकार […]
-
Maharashtra Congress : प्रदेशाध्यक्ष नेहमीच वरचढ बनण्याच्या प्रयत्नात…पण ऐनवेळी बाजी पलटते !
प्रफुल्ल साळुंखे विशेष प्रतिनिधी मुंबईः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यातून थोरातांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. कधीकाळी राज्यात नंबर एकचा पक्ष असलेला व आता चार नंबरवर असलेल्या काँग्रेसमधील थोरात व पटोले यांच्यातील वाद आता टोकाला गेला हे नक्की. तस […]
-
Satyajeet Tambe : आमदारकीची शपथ घेताच लागले कामाला, शिक्षणमंत्र्याकडे केली ‘ही’ मागणी
मुंबई : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची (MLC) शपथ घेतली आहे. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी उपस्थिती लावली होती. नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघात मिळवलेल्या विजयानंतर त्यांनी आमदार पदाची शपथ घेतली आहे. यावेळी सत्यजित तांबे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विधानपरिषद सदस्य म्हणून शपथ […]
-
Satyajit Tambe यांचा शपथविधी अन् घोषणा अजित पवारांच्या नावानं
मुंबई : आज विधान परिषद सभागृहात शिक्षक, पदवीधर (Teacher and graduate constituency)निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांच्या शपथविधीवेळी अचानक एकच वादा, अजित दादा, (Ajit Pawar)अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MLA)आमदारांनी दिल्या. त्यामुळं उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. नेमका हा काय प्रकार आहे, त्यावेळी अनेकांना समजेनासं झाल्याचं पाहायला मिळालं. आज […]
-
Jayant Patil : या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय, शिंदे-फडणवीसांवर टीकास्र
मुंबई : ‘रत्नागिरीत एक पत्रकार रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात बाजू मांडत होते. मात्र रिफायनरी झाल्यावर त्यातून लाभ मिळणार असल्याने भाजपच्या एका कार्यकर्त्याने चिडून त्यांना गाडीखाली चिरडले आहे. महाराष्ट्रात बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राचा बिहार या लोकांनी केला.’ अशी शिंदे-फडणवीसांवर राष्ट्रवादी कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. त्याचबरोबर पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. […]
-
Anil Desai : शिवसेनेच्या घटनेबद्दलचा ‘तो’ दावा चुकीचा!
मुंबई : शिवसेना पक्षाची (Shivsena)घटना अयोग्य आहे, हा दावाच मुळात चुकीचा आहे. शिवसेनेची घटना ही दर पाच वर्षांनी निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे पक्षप्रमुखांपासून ते नेते उपनेते यांची रितसर निवडणूक घेतली जात असल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई (Anil Desai)यांनी सांगितले. आज शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ठाकरे गटाचे विविध नेते […]










