- Letsupp »
- politics
राजकारण
-
Aaditya Thakarey यांच्या ताफ्यावर हल्ला? : निलेश राणेंनी वाभाडे काढले
शिवसेना ठाकरे गटाचे ( Shivasena Thakarey Camp ) युवानेते आदित्य ठाकरे ( Aaditya Thakarey ) हे दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद ( Aurangabad ) दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या सभेत दगड मारण्यात आले. तसेच सभास्थळावरुन निघत असताना त्यांच्यागाडीवर देखील दगड फेकण्यात आले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणेंनी ( […]
-
Balasaheb Thorat एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत, सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर टीका
मुंबई : मागील काही दिवसात राज्यात काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आल्याचं बघायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी नाना पटोलेंबरोबर (Nana Patole) काम करणं कठीण झालंय, असं म्हणत विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये (Congress) सर्वकाही बिघाड होत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची चिंता वाढण्याची लक्षणं दिसत असतानात बाळासाहेब थोरातांनी […]
-
MLC Pradnya Satav यांच्यावर हल्ला करणाऱ्याला पोलिसांकडून अटक
हिंगोली : दिवंगत खासदार राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित हल्लेखोराला अटक केली असून महिंद्र असं या हल्लेखोराचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कळमनुरी (Kalamnuri) […]
-
चिंचवडचा उमेदवार अचानक का बदलावा लागला? अजित पवार म्हणाले…
मुंबई : पुण्यातील कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chnichwad) या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकींवरुन राजकीय (Political)वातावरण कमालीचं तापलेलं पाहायला मिळातंय. चिंचवडच्या जागेवरुन राष्ट्रवादीत (NCP) चांगलीचं खलबतं झाली. सुरुवातीला चिंचवडच्या जागेसाठी राहुल कलाटे (Rahul Kalate)यांच्या नावाची चर्चा होती. पुढं अचानक उमेदवार का बदलावा लागला? याबद्दल अजित पवार यांनी (Ajit Pawar)आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार म्हणाले […]
-
Ajit Pawar यांना शिंदे गटाच्या बंडाचा सुगावा कसा लागला?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठं बंड (Maharashtra Political Crisis) म्हणजे शिवसेनेमधील (Shivsena)एकनाथ शिंदे (Eknath shinde)आणि त्यांच्या सहकारी आमदारांनी केलेलं बंड. या दिवशी नेमकं काय राजकारण झालं? 20 जूनला नेमकं काय झालं? त्या दिवशी नक्की काय घटना घडल्या याबद्दल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी सविस्तर सांगितलंय. एका वृत्तवाहिनीनं मुलाखत घेतली त्यामध्ये पवार यांना […]
-
Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीबद्दल बोलण्याचं का टाळतात? दिलं उत्तर
मुंबई : पहाटेच्या शपथविधीबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी गेल्या तीन वर्षात बोलणं टाळलंय. आपण बोलणं का टाळतो? आपल्याला त्याबद्दल का बोलायचं नाही याबद्दल अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीनं घेतलेल्या मुलाखतीत सांगितलंय. पहाटेचा शपथविधी म्हटलं की, आपल्याला 23 नोव्हेंबर 2019 हा दिवस आठवतो. तो दिवस महाराष्ट्राच्या (Maharashtra)राजकारणाचा इतिहास (Politics History)कधीही विसरुन चालणार नाही. त्याचं […]










