- Letsupp »
- politics
राजकारण
-
Maharashtra News : मंत्रीपदासाठी १०० कोटींची लाच प्रकरण, या ‘पाच’ आमदारांना केला होता संपर्क
मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यांनतर मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या CDR तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्या आरोपींची कसून चौकशी […]
-
अहमदनगर नामांतर रथयात्रा; पडळकर-शिंदे विखेंचा गेम करणार ?
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत […]
-
Vijay Wadettiwar : नाना पटोले यांनी राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं
नवी दिल्ली: “नाना पटोले (Nana Patole ) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर सरकार टिकलं असतं” असा आहेरच विजय वडेट्टीवार यांनी नाना पटोले आणि काँग्रेसला दिला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) आज दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांची भेट घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर खर्गे यांच्याशी चर्चा […]
-
‘नोव्हेंबरमध्ये माझ्यावर पहिला हल्ला’: Pradnya Satav यांची धक्कादायक माहिती
काँग्रेसचे ( Congress ) दिवंगत नेते राजीव सातव ( Rajeev Satav ) यांच्या पत्नी व काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव ( Pradnya Satav ) यांच्यावर हल्ला करण्यात हल्ला करण्यात आला आहे. या घटनेचा अनेक नेत्यांनी निषेध केला आहे. पण आता या हल्ल्यानंतर प्रज्ञा सातव यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. माझ्यावर नोव्हेंबरमध्ये पहिला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला […]
-
Aaditya Thackeray : देशात ‘सत्ता’मेव जयते ला नाही तर ‘सत्यमेव जयते’ला महत्व
“आज नाही तर उद्या पण हे ४० गद्दार बाद होणार, त्यामुळे हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही” अस वक्तव्य युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) आज पैठण मध्ये होती. त्यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर टीका केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या […]
-
‘फडणवीसांची पोलिस दलावर पकड नाही’ : Nana Patole यांचा हल्लाबोल…
काँग्रेसच्या ( Congress ) महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव ( Pradnya Satav ) यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadavis ) यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांचा पोलिस दलावर वचक दिसत नाही, अशा […]










