प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Cm Eknath Shinde Tour : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून (Shinde Group) जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी कंबर कसली आहे. येत्या 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री शिंदेंचा राज्यव्यापी दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे जाहीर […]
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) प्रचारासाठी महायुतीतर्फे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच फायरब्रँड नेते असतील याचे संकेत भाजपने (BJP) दिले आहेत. लोकसभेची तयारी आणि प्रचाराचा झंझावात याचे केंद्र हे फडणवीस राहतील यासाठी भाजपकडून नियोजन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप राज्यभर ‘संकल्प यात्रा’ यात्रा काढण्याची तयारी करत आहे. […]
Supriya Sule On BJP : शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांची तिच परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासह अन्य मागण्यांसाठी महाविकास आघाडीने शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) यांनी राज्यातील शेतकरी प्रश्नावरून सरकारवर टीकास्त्र डागलं. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं […]
Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहे. एकीकडे एनडीएकडून (BJP) घटक पक्षांना एकत्र करण्यात येत असतानाच दुसरीकडे ‘इंडिया’ (India Alliance) आघाडीतही भाजपविरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यात येत आहे. अशातच आता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा (VBA) अद्याप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत येण्याआधीच […]
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) राजकारणातील विविध प्रयोग सातत्याने करणारे नेतृत्व. पुढारलेल्या जाती वगळून संख्येने कमी असलेल्या जातींना सोबत घेत आपली स्वतंत्र वाटचाल त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात कायम ठेवली आहे. यश मिळो अथवा न मिळो सातत्याने प्रयोग करत असतात. भाजपविरोध हा त्यांचा मूळचा अजेंडा. या अजेंड्याच्या विरोधात काॅंग्रेससोबत जाण्याची त्यांची या वेळी मनापासून तयारी आहे. पण मोदी […]
Jitendra Awhad : काही दिवसांपूर्वी ठाणे, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय रुग्णालयात आरोग्य सुविधेअभावी शेकडो रुग्णांचा बळी गेला होता. त्यावरून सर्व स्तरातून सरकारवर जोरदार टीका झाली. मात्र, अजूनही या घटनांचे गांभीर्य सरकारच्या लक्षात आलं नसल्याचं दिसतं. कारण, अद्यापही अनेक ठिकाणी पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. काही ठिकाणी रुग्णालयांचं बांधकाम पूर्ण झाले, मात्र उद्घाटनाअभावी रुग्णालयाचे कामकाज […]