- Letsupp »
- politics
राजकारण
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Manoj Jarange : ‘दादागिरी करू नका, 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा’; जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Patil Warns State Government : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली. आज त्यांच्या पायी दिंडीचा दुसरा दिवस आहे. दिंडी सुरू होण्यााआधी जरांगे पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला कठोर शब्दांत इशारा दिला. मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा सरकारने करू […]
-
‘वंचितला वापरण्याचा विचार केला तर आम्ही मोदींबरोबर…’; आंबेडकरांचा मविआला थेट इशारा
Prakash Ambedkar on MVA : यंदा देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी भाजपविरोधी (BJP) पक्षांची मोट बांधून इंडिया (INDIA) आघाडीची स्थापना केली. अनेक विरोधी पक्ष इंडिया आघाडीत सहभागी झाले. गेल्या काही दिवसांपासून वंचितचा इंडियात सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बुहजन […]
-
‘आम्ही आरक्षण देणार, फक्त जरांगेंनी मुंबईला…’; मंत्री उदय सामतांचं आवाहन काय?
Uday Samant : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने कुच केली. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे फिरणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला. दरम्यान, […]
-
दावोस दौऱ्यातील जेवणावर तब्बल 1 कोटी खर्चले, आणखी कशावर किती खर्च?
Uday Samant : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकताच दावोस दौरा केला. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्री हे दावोसला 50 लोक घेऊन गेलेत, ते फक्त जनतेच्या पैशांची उधळपट्टी करत आहेत, असा आरोप ठाकरेंनी केला होता. दरम्यान, आता दावोस दौऱ्यावरून परत आल्यानंतर […]
-
बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’
Bachchu Kadu : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून लढा देत आहेत. मात्र, अद्यापही आरक्षणाचा तिढा न सुटल्यानं जरांगे पाटील मुंबईत उपोषण करणार आहेत. दरम्यान, कालपर्यंत सरकारचा प्रतिनिधी म्हणून जरांगेंशी संवाद साधणारे प्रहारचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) हे देखील आता जरांगे पाटलांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. […]
-
‘मविआ’ जास्तीत जास्त जागा जिंकेल; कॉंग्रेस प्रभारीचं जागावाटपाबाबतही सूचक वक्तव्य, म्हणाले…
Ramesh Chennithala on BJP : देशासमोर धर्मांधशक्तीचे मोठे आव्हान असून येत्या निवडणुकीत या शक्तींचा ताकदीने सामना केला जाईल. या मनुवादी शक्ती जाती-धर्मांमध्ये भांडणे लावण्याचे, संघर्ष निर्माण करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी देश जोडण्यासाठी तसेच सामाजिक सद्भाव वाढावा, यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा काढली व आता मणिपूर ते […]









