कोल्हापूर : पक्ष म्हणजे फक्त आमदार नसतात, संघटना असते, सदस्य असतात. आज जर बघितलं तर देशामध्ये जी राष्ट्रवादीची (NCP) संघटना आहे तो पक्ष आहे. आमदार येतात आणि जातात, पण शेवटी पक्ष हा महत्वाचा असतो. आज जे कोणी आमदार आणि खासदार गेले असतेली त्यांच्यासोबत संघटना, पक्ष गेलेला नाही, असं सांगत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
Sharad Pawar : राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ उठला होता. त्यांच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलनेही केली होती. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांनीच वळसे पाटलांचे कान टोचले आहेत. ‘मी स्वळावर तीन वेळा राज्याचा […]
Girish Mahajan : कांदा भाववाढीचे (Onion Price) संकट टाळण्यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत रोष वाढत गेला. आंदोलने झाली. कांदा लिलाव बंद पडले. असंतोषात वाढ होत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने दुसरा निर्णय घेत शेतकऱ्यांकडील दोन लाख मेट्रीक टन कांदा 2410 रुपये प्रति क्विंटलने खरेदी करण्याचे जाहीर […]
Navneet Rana : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. नेत्यांचे मतदारसंघांत दौरे वाढू लागले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता दिसत आहे. खासदार राणा यांनी 2024 ची निवडणूक भाजपाच्या […]
कोल्हापूरः कोल्हापुरातील निर्धार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महागाई, बेरोजगारांवरून केंद्र, राज्य सरकारचा समाचार घेतला आहे. तर कांद्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुनाविताना माझ्या काळात मी कधी कांद्याच्या निर्यातीवर कर लावला नव्हता, असा टोलाही लगावला आहे. महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला नेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कारखाना हलवून गुजरातला संधी दिली जात […]
Rohit Pawar Kolhapur : कोल्हापूरच्या लोकांनी एकदा ठरवलं की ते त्यांना पाहिजे ते करूनच दाखवतात.खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी. जे जे लोक आपला विचार सोडून पलीकडे गेले, ज्यांना या भूमीला महत्व द्यायचं नसेल तर मग कोल्हापूरकरांना माहिती आहे की त्याचं काय करायचं, अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) बंडखोर आमदारांना इशारा दिला. कोल्हापुरातील दसरा […]