- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘वंचित’चा इंडियात समावेश होणार? राहुल गांधींनी पाठवलं निमंत्रण, आंबेडकरांनी ठेवली ‘ही’ अट
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) इंडिया आघाडीत (India Aghadi) समावेश होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाने वंचितचा इंडिया आघाडीत समावेश करावा, यावर भर दिला होता. तर आता कॉंग्रेसकडूनही वंचितच्या समावेशासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रकाश […]
-
आव्हाडांची वादग्रस्त विधानाची मालिका सुरुच; न्यायव्यवस्थेवर काल बोलले पण आज इन्कार
Jitendra Awahad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) आत्तापर्यंत अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आलेले आहेत. प्रभू श्रीरामाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत. नागपुरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी न्यायव्यवस्थेबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरदूत न करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, याचं वाईट वाटतं असल्याचं […]
-
ठाकरे फक्त संभ्रम तयार करतात, त्यांच्या आरोपात तथ्य नाही; सत्तारांनी घेतला जोरदार समाचार
Abdul Sattar : विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल (Shiv Sena MLA disqualification result) दिला. हा निकाल शिंदे गटाच्या बाजून लागला. मात्र, या निकालावर शिवेसेनेचे दोन्ही गट नाराज आहेत. या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर […]
-
मुंबईत मोकाट रेडे, बंदोबस्त करण्याची योजना सुचवा; फडणवीसांकडून ठाकरे-राऊतांना ‘रेड्या’ची उपमा
Devendra Fadnvis : मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत, त्यांचा बंदोबस्त करण्याची आधुनिक योजना असेल तर आम्हाला सुचवा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी विरोधकांना लगावला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचा रोख उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर असल्याचं दिसून आलं आहे. कारण ठाकरे गटाच्या नेत्यांकडून काल […]
-
‘मुख्यमंत्र्यांनी तुमच्यासारखे घरकोंबडा बनून राहायचे का?’ भाजप आमदाराचा ठाकरेंना खोचक सवाल
Gopichand Padalkar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून (Eknath Shinde) विरोधकांनी त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. दौऱ्यासाठी फक्त 10 लोकांना परवानगी असताना मुख्यमंत्री मात्र 50 लोकांना घेऊन जात आहेत. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदेच्या दौऱ्यावर […]
-
Maharashtra Politics : ठाकरेंचे आमदार अपात्र ठरणार? शिंदे गटाच्या ‘त्या’ याचिकेवर आज सुनावणी
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाचीच चर्चा सुरू आहे. नार्वेकरांनी आपल्या निकालात (MLA Disqualification) दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले त्यामुळे शिंदे गटाने नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता शिंदे […]









