Crane Accident Samriddhi: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. आजही शहापूर तालुक्यातील सरलांभबे येथे पुलाचे काम सुरू असताना गर्डर मशीन आणि क्रेन मशीन कोसळून 20 कामगारांचा मृत्यू झाला. क्रेन आणि स्लॅबखाली अनेक जण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या तुकड्या मदतीसाठी घटनास्थळी पोहोचल्या असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेनंतर राज्यातील […]
Ajit Pawar : गेल्या महिन्यात 2 जुलै रोजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी (NCP) करत शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली आणि सत्तेत सहभागी झाले. दरम्यान, या बंडापूर्वी ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यावेळी ते सातत्याने सत्ताधाऱ्यांवर टीका करत होते. मात्र, आता ही मंडळी एकमेकांची कौतुक करत आहे. आज पुण्यातील कार्यक्रमात बोलतांनी अजित पवारांनी पीएम […]
शरद पवारसाहेबांचा मी आदर करतो म्हणूनच कार्यक्रमात मी मागून गेलो असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमादरम्यान, अजित पवार शरद पवारांच्या मागून गेल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. Ahmednagar Crime […]
Ambadas Danve :ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यावर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा हवाला देत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर ठाकरे गटाचे नेते चांगलेच भडकले आहेत. आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिरसाट यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या मुद्द्यावर आधीच शिरसाट आणि माजी खासदार खैरे […]
Maharashtra Politics : आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही राहुल नार्वेकर यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र,कोर्टाकडून ठाकरे गटाला जोरदार दणका दिला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आणि पक्ष चिन्हाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. धनुष्यबाण आणि पक्ष संदर्भात निवडणूक […]
Prithviraj Chavan : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, अद्याप भिडेंना अटक झालेली नाही. अमरावतीत […]