- Letsupp »
- politics
राजकारण
-
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाहीच; बावनकुळेंनी सांगून टाकलं
Rajyasabha Election News : राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) बिनविरोध होणार असल्याचं समोर येत आहे. कारण भाजपकडून चौथा उमेदवार देण्यात येणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकलं आहे. त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपकडून आत्तापर्यंत तीन उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. तर शिवसेनेकडूनही राज्यसभेसाठी […]
-
भाजप, शिवेसेनेचे शिलेदार ठरले पण राष्ट्रवादीकडून सस्पेन्स कायम
NCP Rajyasabha Candiate : येत्या काही दिवसांत राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. एकीकडे महायुतीच्या भाजप आणि शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवार ठरले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप राज्यसभेसाठीच्या उमदेवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीला राज्यसभेसाठी एक उमेदवार (NCP Rajyasabha Candiate) ठरवायचा आहे मात्र, राष्ट्रवादीत इच्छूकांची संख्या अनेक […]
-
अनिल देशमुखांनी कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चा फेटाळल्या; म्हणाले, ‘आम्ही कोणासोबत….’
Anil Deshmukh : राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार (Ajit Pawar) गटाला देण्यात आल्याचा निर्णय गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. या निर्णयानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता शरद पवार गट काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र शरद […]
-
‘अशोक चव्हाण चौकीदार कसे होऊ शकतील?’ ठाकरे गटाचा मोदी सरकारला खोचक सवाल
Uddhav Thackeray Group Criticized Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी (Ashok Chavan) काल अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या नेत्याने काँग्रेसची साथ सोडली. याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार आहे. या राजकीय घडामोडीवर काल दिवसभर प्रतिक्रिया येत होत्या. त्यानंतर आज ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. […]
-
पक्ष गेला, चिन्ह गेलं, ‘पॉलिटिक्स’ही बिघडलं; पवार-ठाकरेंसमोर निवडणुकीचा ‘अवघड’ पेपर
Maharashtra Politics : सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रात दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा आता अजित पवार यांच्याकडे गेला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. यानंतर शरद पवार गटाने पक्षासाठी दुसरे नाव आणि चिन्ह मिळवले आहे. या घडामोडी ऐन […]
-
105 आमदार असलेला नेता अर्धा उपमुख्यमंत्री; सुप्रिया सुळेंचा सणसणीत टोला
Supriya sule On Devendra Fadnvis : 105 आमदार असलेला नेता आज अर्धा उपमुख्यमंत्री झाला असल्याचा सणसणीत टोला खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लगावला आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. एकीकडे विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता […]









