Ashok Chavan on Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा रविवारी शिवाजी पार्क मैदानावर समारोप झाला. या कार्यक्रमात बोलतांना त्यांनी कुणाचं नाव न घेता मोठं विधान केलं. काँग्रेस पक्ष सोडताना महाराष्ट्रातील एक मोठा नेता माझ्या आईजवळ रडला, तुरुंगात जाण्याच्या भीतीने असं सागून तो नेता बाहेर पडल्याचं राहुल गांधींनी सांगितलं. […]
Rain Forecast : सध्या बंगालच्या उपसागारत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार झालं. काल विदर्भ मराठवाड्यासह तुरळक ठिकाणी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिला आहे. तर पुन्हा एकदा येत्या ४८ तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस (Heavy Rain) पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला […]
Radhakrishna Vikhe Patil : संगमनेर तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी आता जिल्ह्यात ३ औद्योगिक वसाहती विकसित होत आहेत. मात्र काहींना मंत्रिपद असूनही तालुक्यात रोजगाराची कोणतीही साधनं निर्माण करता आली नाहीत, लोकांची कामे करण्यात तालुक्याच्या नेत्यांना कोणतेही स्वारस्य नाही, हेलपाटे मारायला लावण्यातच त्यांना मजा वाटते, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आमदार बाळासाहेब […]
Kolhapur Accident: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आताही कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur Accident) भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला सिमेंट काँक्रीट मिक्सर मशिन (Cement Concrete Mixer Machine) लावत असतांना पाठीमागून आलेल्या ट्रकने मजुरांना जोरदार धडक दिली. या घटनेत ४ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. […]
अहमदनगर – मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) लढा उभारणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी राज्यभर सभा घेतल्या. आरक्षणाच्या लढाईसाठी त्यांनी राज्यव्यापी आंदोलन केलं. मात्र अद्याप मराठा आरक्षणासंदर्भात ठोस असे पाऊल सरकारच्या वतीने उचलण्यात आले नसल्याने जरांगे हे पुन्हा एकदा राज्याच्या दौऱ्यावर निघाले आहे. मराठा समाज बांधवांच्या भेटीगाठी ते घेत आहे. दरम्यान जरांगे यांची तोफ पुन्हा एकदा […]
Devendra Fadnavis : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रचाराच्या प्रत्येक भाषणात ‘मी पुन्हा येईन’ असा नारा दिला होता. मात्र, राज्यात मविआचे सरकार आलं. त्यानंतर त्यांनी विधानसभेतही ‘पुन्हा येईन’चा नारा दिला. त्याची विरोधकांनी खिल्ली उडवली. नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी करून भाजपसोबत (BJP) युती केली आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, आता […]