OBC reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षण नसल्याने लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली मराठा समाजाला काम करावे लागत आहे अशी टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हिंगोलीतून प्रत्युत्तर दिले आहे. नवीन नेत्याने एक विषय मांडला. तुमच्या हाताखाली काम करणे आम्हाला शोभत नाही. ह्या लोकांची लायकी […]
हिंगोली : रोहित पवार हे नवीन नेत्यांना भेटायला गेलेत, तिथे संदीप क्षीरसागर यांनाही नेले. पण तुझी बायकापोरं संकटात टाकली त्याला भेटायला का गेला? असा सवाल करत मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagr) यांच्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे […]
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यामुळं जरांगेच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध होत आहे. जरांगेच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला असून ओबीसी नेत्यांनी राज्यभरात सभा घेण्यास सुरुवात केली. आज हिंगोली येथील सभेतून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे […]
Ahmednagar News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ (Ahmednagar News) करणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्यांनी आज […]
जालना : अंतरवाली सराटी येथे झालेली दगडफेक आणि त्यानंतरचा लाठीचार्ज या घडामोडीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. याच घटनेनंतर मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यभरात पोहचले. शिंदे सरकारला जनतेची माफी मागावी लागली, पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर जावे लागले. दरम्यान, आता या घटनेमागे नेमके कोण मास्टरमाईंड होते, याबाबतचा मोठा दावा भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) […]
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. आज राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे. शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार अनेक जिल्ह्यांत […]