PM Modi On Operation Sindoor India Attack Pakistan : भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवले, त्याचं जगभरात भारताचे कौतुक होतंय. भारताने दहशतवादाबाबतचे आपले धोरण (Operation Sindoor) जगासमोर मांडले आहे. 7 मे च्या मध्यरात्री संपूर्ण देश शांत झोपला होता, तेव्हा मोदी सैन्याच्या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून (India Attack On […]
या हल्ल्यात भारताच्या तिन्ही दलांनी अचूक हल्ला करणाऱ्या हत्यारांचा वापर केला. यामध्ये लोइटरिंग हत्याराचाही समावेश होता.
रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय.
पाकिस्तानातील चार आणि पीओकेतील पाच अशा नऊ ठिकाणांवर मिसाइल हल्ले केले. भारताच्या तिन्ही सैन्यांनी ही मोहिम यशस्वी करुन दाखवली.
यावर सपा नेते आईपी सिंह यांनी कमेंट केली आहे. 'पाकिस्तानातील टीव्ही अँकर, आता तुम्हाला रडू येतंय. जे लोक आमच्या महिलांच्या
भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.