पुढे बोलताना पन्नू यांनी म्हटले की, ‘सिद्धू यांच्याकडे 500 कोटी रुपये नाहीत, मग इतके पैसे कोणत्या नेत्याकडे आहेत?
संकटाचे निराकरण करण्यासाठी विमान वाहतूक नियामकाने नियम शिथिल केले आहेत, परंतु सरकारने इंडिगोवर गैरव्यवस्थापनाचा आरोप केला आहे.
Priyanka Gandhi वंदे मातरम् गीत 150 वर्षांपासून देशाच्या आत्म्याचा भाग आज यावर चर्चा करून सरकार काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.
वंदे मातरमला 50 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडलेला होता. तर, 100 वर्षे पूर्ण झाली, तेव्हा देश आणीबाणीच्या अंधारात होता.
विमान वाहतूक मंत्रालयाने जलद नेटवर्क स्थिरीकरणाबाबत निवेदन तयार केल्याने प्रमुख शहरांमध्ये ६००+ उड्डाणे झाली.
Seema Haidar Pregnant : भारतीय सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी पाकिस्तानातून तिच्या चार मुलांसह भारतात आलेली सीमा हैदर पुन्हा एकदा आई