Rajasthan assembly elections : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीत (Rajasthan assembly elections) सर्वच राजकीय पक्ष जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी आश्वासने देत आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आणखी एक मोठे आश्वासन दिले आहे. गेहलोत यांनी राज्यातील जनतेला 500 रुपयांऐवजी केवळ 400 रुपयांना गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. 500 रुपयांचे सिलिंडर 400 रुपयांना देण्याची घोषणा अशोक […]
Operation Silkyara : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशीमध्ये बोगदा (Uttarkashi Tunnel Accident) कोसळल्याने 41 मजूर 8 दिवसांपासून अडकले आहेत. तब्बल 192 तासांच्या प्रयत्नानंतर मजूरांसाठी अन्न पाठवण्यात आलं आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना अन्न पाठवण्यासाठी छोटा पाईप ड्रिल करण्यात आला आहे. या घटनेला 8 दिवस झाले मात्र, अद्यापही मजुरांची सुटका झालेली नाही. वंचितची संविधान सन्मान रॅली; प्रकाश आंबेडकर राहुल […]
Ram Rahim Gets Parole : बलात्कार प्रकरणात तुरुंगवास भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Ram Rahim) पुन्हा तुरुंगातून बाहेर येणार आहे. राम रहीमला 21 दिवसांचा पॅरोल मिळाला आहे. राम रहीम उत्तर प्रदेशातील बागपत येथील बर्नवा आश्रमात 21 दिवस घालवणार आहे. डेरा प्रमुखासोबत (Dera Sacha Sauda) त्याचा दत्तक मुलगा हरिप्रीतही येण्याची शक्यता आहे. […]
Raymond : रेमंड (Raymond) या प्रसिद्ध कपड्याच्या ब्रॅंडचे चेअरमन गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी आपल्या पत्नीपासून विभक्त झाले आहेत. त्यांचं 32 वर्षांचं वैवाहिक आयुष्य यामुळे संपुष्टात आलं आहे. नवाज मोदी सिंघानिया असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. तर त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांना त्यांच्या पत्नीला पोटगी म्हणून तब्बल आपली 75 टक्के संपत्ती द्यावी लागणर आहे. तब्बल 75 टक्के […]
IND VS AUS Final: विश्वचषकाच्या अंतिम (IND VS AUS ) सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने त्यांच्या लौकिकाला साजेसा खेळ करत भारतीय संघाचा दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू सगळ्याच आघाड्यांवर अपयशी राहिले. 241 धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रे्लियाने (Australia) सहज पार केले. अंतिम सामन्यात अपयश आल्याने कोट्यावधी देशवासियांचे स्वप्न भंगले. त्यानंतर राजकीय मैदानात चांगलीच टोलेबाजी रंगली. World […]
India GDP : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत चांगली बातमी समोर आली आहे. भारताने जीडीपीमध्ये 4 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या जीडीपीने 4 ट्रिलियन डॉलर्स टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेचे पुढील लक्ष्य 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत असणार आहे. 2025 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य पंतप्रधान मोदींनी ठेवले आहे. यासंदर्भातील माहिती उपमुख्यमंत्री […]