Telangana Assembly Election : कर्नाटकातील विजयानंतर उत्साहित झाले्ल्या काँग्रेसने आता तेलंगाणावर लक्ष केंद्रीत केले आहे. तसाही काँग्रेसने (Congress) एक मोठा झटक के. चंद्रशेखर राव (K. Chancrashekhar Rao) यांना दिला आहे. काल केसीआर यांच्या पक्षातील काही पदाधिकारी आणि माजी आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशभरात पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले […]
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या 10 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये पश्चिम बंगालमधील 6, गुजरातमधील 3 आणि गोव्यातील 1 जागांचा समावेश आहे. निवडणुकीची अधिसूचना 6 जुलै रोजी जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 जुलै आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 जुलै असेल. 24 जुलै रोजी मतदान […]
Sharad Pawar On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भोपाळ येथे आपल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. नुकतेच काही दिवसांपूर्वी बिहारची राजधानी पाटणा येथे देशातील प्रमुख विरोधी पक्षांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे दोन नवनियुक्त कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे […]
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि काँग्रेस आपापल्या परीने विजयाचे दावे करत आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान असोत वा माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दोघेही यावेळी मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी प्रयत्नशील आहेत, पण त्याबाबत जनतेचे मत काय आहे आणि जनतेचे मत हे सर्वात महत्त्वाचे आहे. आणि हे मत जाणून घेण्यासाठी […]
Pasmanda Muslims : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलतांना त्यांनी पसमांदा मुस्लिमांचा (Pasmanda Muslim) उल्लेख केला. ते म्हणाले की, व्होट बॅंकेचे राजकारण करणाऱ्यांनी पसमांदा मुस्लिमांचे जगणे कठीण केलं. त्यांना उद्धवस्त केलं. या पसमांदा मुस्लिमांना आजही समान दर्जा मिळालेला नाही. भठियारा, जोगी, मदारी, तेजा […]
Manipur Violence : मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून उसळलेला हिंसाचार (Manipur Violence) अजूनही थांबलेला नाही. येथील हिंसेच्या बातम्या रोजच येत आहेत. या हिंसेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. दुसरीकडे सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नाहीत त्यामुळे सरकारी कारभार ठप्प पडला आहे. त्यामुळे सरकारने आता कठोर […]