Modi Government on Electoral Bonds : केंद्र सरकारने (Modi Government) सर्वोच्च न्यायालयात एक मोठं विधान केलं आहे. एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. त्यावेळी अॅटर्नी जनरल आर व्यंकटरामानी यांनी न्यायालयाला सांगितले की, संविधानाने मतदारांना किंवा जनतेला राजकीय पक्षांच्या निधीचे म्हणजेच इलेक्टोलर बॉंडचे स्त्रोत जाणून घेण्याचाा मुलभूत अधिकार दिलेला नाही. नेमकं प्रकरण […]
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी उपायुक्त नितेश पाटील यांनी कन्नड समर्थक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत कन्नड राज्योत्सवानिमित्त काळा दिवस पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे […]
Andhra Tarin Accident : आंध्रप्रदेशमध्ये रविवारी सायंकाळी मोठा रेल्वे अपघात (Andhra Tarin Accident) झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली. यातील मृतांचा आकडा वाढला आहे. तर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात कमीत कमी 13 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण गंभीर […]
Andhra Pradesh Train Accident : आंध्रप्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून घटनास्थळी मोठी गर्दी […]
Dharmendra Pradhan : देशातील अनेक नेते हे संत आणि महापुरूषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात गेली. आता पुन्हा एकदा भाजप नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते, असं वक्तव्य केंद्रीय शिक्षणमंत्री […]
एर्नाकुलम : केरळमधील एर्नाकुलम येथील कलामासेरी येथे ख्रिश्चन धर्मीयांच्या प्रार्थना सभेदरम्यान तीन शक्तिशाली बॉम्बस्फोट झाले आहेत. या घटनेत आतापर्यंत 40 हुन अधिक जखमी झाले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील या घटनेनंतर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ केली आहे. (High alert has been issued in […]