भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यानंतर (India Pakistan Ceasefire) यावर आता राजकारण सुरू झालं आहे.
5 Passanger Death In Delhi Bus Catches Fire : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये किसान (Bus Catches Fire) पथवर एका बसचा मोठा अपघात झालाय. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अनेकांनी उडी मारून आपले प्राण वाचवले. लखनऊमध्ये चालत्या बसमध्ये भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही बस बिहारहून दिल्लीला (Delhi) जात होती. या अपघातात पाच जणांचा होरपळून […]
Encounter Between Terrorists And Security Forces In Pulwama : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Jammu Kashmir) येथील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी अवंतीपोराच्या त्राल भागात दोन ते तीन दहशतवाद्यांना (Terrorists) घेरले असल्याची माहिती मिळतेय. हे दहशतवादी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने आले होते, परंतु अद्यापपर्यंत कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही. […]
Pakistani Air Defense System : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत
IMD Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राला प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरियल आर्मी) लेफ्टनंट कर्नलची मानद रँक प्रदान करण्यात आली आहे.