या धमकीच्या प्रकारानंतर कुटुंबीयांचा आरोप आहे की सामाजिक बदनामीच्या भीतीमुळे श्रीकांतने आपले आयुष्य संपवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अधिकृतपणे चार नवीन कामगार संहिता लागू केल्या आहेत.
मृत्यू झालेल्या तरुणाच्या वडिलांनी यावर नाराजी व्यक्त करत निलंबन केवळ तात्पुरतं आहे. त्यांनी शिक्षकांना अटक करण्याची मागणी केली.
लोकांशी संवाद साधतील आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आणि ते करण्यासाठी सरकार काय करत आहे असा आढावा ते घेणार आहेत.
Zomato Data Sharing Policy : भारतीय बाजारात आपली कमी वेळेत एक वेगळी ओळख निर्माण करणारी झोमॅटो कंपनीने एक मोठा निर्णय घेतला आहे.
CJI B.R. Gavai : भारताचे सरन्यायाधीश बी. आर गवई 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार असून त्यांनी निरोप समारंभात बोलताना मी बौद्ध धर्माचे पालन