- Letsupp »
- pune
पुणे
-
आमच्या पाडापाडीच्या खेळात पडाल तर पहिलं तुम्ही पडाल, संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : महाविकास आघाडीचा आक्रोश मोर्च्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी भाषणाला सुरुवात करताना गळ्यातील पंचा फिरवला. आमच्या पाडापाडीत पडाल तर पहिले तुम्ही पडाल. इकडे येऊन पाहा, हवा बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जायेगी, असे संजय राऊत म्हणाले. अमोल कोल्हे […]
-
Sharad Pawar : मी 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले, पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही…
पुणे : मी कृषीमंत्री असताना लातूरमध्ये शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी वाचली. त्यानंतर तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. सावकारीचे प्रकरण असल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाऊन रिझर्व बँकेतून देशातील शेतकऱ्यांच्या डोक्यावर किती कर्ज आहे, याची माहिती घेतली. त्यानंतर 72 हजार कोटी कर्ज माफ केले. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघायला तयार नाही, अशी टीका […]
-
‘परिस्थिती अशीच राहिली तर फिरणंही मुश्किल होईल’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला थेट इशारा
Supriya Sule : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारकडून कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने शेतकरी आक्रोश मोर्चा (Farmers protest march) काढला होता. आज या आक्रोश मोर्चाच्या सांगता सभेत बोलतांना शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्यातील महायुतीच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र डागलं. सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा बाहेर फिरणंही मुश्कील होईल, […]
-
मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिल्ली दौरे मग शेतकरी प्रश्नांसाठी का नाही? कोल्हेंचा सरकारवर घणाघात
Amol Kolhe : कांदा निर्यातबंदीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यावरुन खासदार कोल्हे यांनी 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्यात आली, त्यानंतर आज 23 वा दिवस आहे. या 23 दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं […]
-
अजितदादा बोलतात ते करतातच! आता कोल्हेंचं काय होईल? अनुभव सांगत विजय शिवतारेंचं उत्तर
पुणे : अजितदादांची ग्रामीण राजकारणावर पकड आहे. पण अमोल कोल्हेंचे काय होईल हे भाकीत वर्तविणे योग्य नाही. मात्र एक सांगू शकतो की शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रतिमा आणि निवडणुकीत पडल्यानंतरही त्यांनी पाच वर्षात केलेले काम यामुळे वारे त्यांच्या दिशेने आहे. मात्र ती जागा कोण लढविणार, काय करणार याबाबत आमचे तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील, […]
-
‘अजित पवारांशी बरोबरी करू नका, बारामतीची लोकं हुशार’; मिटकरींचा अमोल कोल्हेंना इशारा
Amol Mitkari replies Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक युद्ध सुरू. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाती शेतकरी सन्मान यात्रा सुरू आहे. या यात्रेची सभा बारामत तालुक्यातील काटेवाडीत पार पडली. या सभेत अमोल कोल्हे यांनी अजितदादांवर जोरदार टीका केली. […]









