सिंहगडावर काम करत असताना एक तरुणी गडावर आली. तिच्या बोलण्यावरून आणि हावभावावरून ती काही तरी गडबडत असल्याचं या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलं.
आज आणि उद्या नाशिक, नगर, पु्णे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
जे शेतकरी कारखाना परिसरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहेत अशा शेतकऱ्यांना ऊस तोडणी करताना वाहतूक पंधराशे रुपये टन लावण्याऐवजी त्यामध्ये टप्पा पाडावा.
लाडकी बहीण योजना 'श्रम-प्रतिष्ठेचे' वातावरण तयार करून कायमस्वररूपी रोजगार मिळवून न देता भिकारी जीवन जगण्याची सवय लावणारी योजना आहे.
पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगून त्याची सुटका करणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना बडतर्फ केले.
शांतनू नायडू एक असं नाव आहे जे रतन टाटा यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि सहायक आहेत.