Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) काही दिवसांपासून भाजपवर थेट प्रहार करू लागले आहेत. त्यांनी आता भाजपविरोधाचा अजेंडा सेट केला असून राज्यात ठिकठिकाणी जाऊन भाजपवर (BJP) घणाघाती टीका करत आहेत. आताही पुणे दौऱ्यावर असताना जानकर यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. 2014 मध्ये आम्ही भाजपला मुख्यमंत्री केले. त्यामुळे मला मंत्री करून […]
Sadananda More resigned : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा डॉ. सदानंद मोरे यांनी दिला आहे. साहित्य साहित्य संस्कृती मंडळाची स्वायत्तता काढून त्याला शासकीय स्वरुप घेण्याचा घाट शासन दरबारी होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मी मंत्र्यांकडे राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे. कारण गेल्या काही दिवसांत साहित्य संस्कृती मंडळाच्या कारभार प्रशासनाचा कामापेक्षा जास्त हस्तक्षेप […]
Rohit Pawar On Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. अजित पवार म्हणजे लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असे पडळकरांचे विधान आहे. अजित पवार हे भाजपबरोबर सत्तेत असूनही पडळकरांनी अशी टीका केल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू […]
पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबियावर आक्षेपार्ह टीका केली आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणीवर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे हे लबाड लांडग्याचे पिल्लू आहे. तर सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक आहे, असे गोपीचंद पडळकर म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पडळकरांविरोधात आक्रमक झाले आहेत. […]
पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे (Chandrakant Bawankule) यांनी 19 जुलै रोजी एकाच वेळी राज्यातील 53 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली होती. त्या जिल्हाध्यक्षांनी आता दोन महिन्यांनी आपापल्या कार्यकारिणी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर (Pune City BJP executive) करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि विविध सेलच्या अध्यक्षांचा समावेश आहे. भाजपचे […]
Sadabhau Khot : राज्यातील ऊस बाहेरच्या राज्यांना देण्यास राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर शेतकरी नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारची नेहमीच पाठराखण करणारे रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे सुद्धा चांगलेच संतापले आहेत. ‘राज्य सरकारने हा आदेश तत्काळ मागे घ्यावा नाहीतर, राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी या गळीत हंगामात रस्त्यावर उतरेल. राष्ट्रवादीचे वळू […]