Indian Cricket : क्रिकेट अन राजकारणाच नातं तसं घट्टच (Indian Cricket) आहे. क्रिकेटमधील खेळाडू खेळातून संन्यास घेतल्यानंतर पक्के राजकारणी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यात गौतम गंभीर, मनोज तिवारी, नवज्योसिंग सिद्धू ही अलीकडील उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर आहेत. खेळाडूंची लोकप्रियता कॅच करण्यासाठी राजकीय पक्ष त्यांना राजकारणाच्या मैदानात उतरवत असतात. राजकारणाच्या इनिंगमध्ये काही खेळाडू मास्टरब्लास्टर ठरतात तर काही […]
ICC Rankings : यशस्वी जैस्वालने कसोटी क्रमवारीत (ICC Rankings) मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडविरुद्ध सलग दोन द्विशतके झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) क्रमवारीत 14 स्थानांची प्रगती केली आहे. तो आता 15व्या क्रमांकावर जाऊन पोहचला आहे. तीन भारतीय खेळाडूंनी वनडे क्रमवारीत टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. शुभमन गिल, विराट कोहली (Virat Kohali) आणि रोहित शर्मा या […]
Indian Cricket : देशांतर्गत क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्या पाच खेळाडूंनी रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) समारोपाबरोबरच निवृत्तीची घोषणा केली. या खेळाडूंमध्ये बंगालचा दिग्गज मनोज तिवारी, झारखंडचा फलंदाज सौरभ तिवारी, वेगवान गोलंदाज वरुण आरोन, मुंबईचा धवल कुलकर्णी आणि विदर्भाचा रणजी ट्रॉफी विजेता कर्णधार फैज फजल यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी आता निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे […]
Virat Kohli News : विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka sharma) यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. हे जोडपे त्यांच्या दुसऱ्या मुलाचे पालक झाले आहेत. अनुष्काने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून ही आनंदाची बातमी दिली आहे. ही बातमी मिळाल्यानंतर या दोघांवरही चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव […]
SL vs AFG : श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी 20 सामन्याच्या (SL vs AFG) मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेने विजयाची नोंद केली. या विजयानंतर मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका विजयही साकारला. दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने (Sri Lanka vs Afghanistan) अफगाणिस्तानवर 72 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानसमोर 188 धावांचे टार्गेट होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी […]
Manoj Tiwary Retirement : बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने Manoj Tiwary रणजी करंडक क्रिकेटमधून (Ranji Trophy Cricket)नुकतीच निवृत्ती घेतली आहे. मनोज तिवारीने शेवटचा रणजी सामना बिहारविरुद्ध (Bihar)खेळला आणि त्यानंतर त्याने क्रिकेटला अखेरचा राम-राम केला. विशेष म्हणजे मनोज तिवारी आपला शेवटचा सामना ईडन गार्डनमध्ये(Eden Gardens Stadium) खेळला आणि त्याला त्याच्या होम ग्राऊंडवर त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळायला […]