- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
तिरुअनंतपुरममध्ये भारत कांगारुंशी भिडणार, जाणून घ्या पिच रिपोर्ट…
India and Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा (India vs Australia) 2 गडी राखून पराभव केला होता. अशा प्रकारे टीम इंडिया मालिकेत 1-0 ने पुढे आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या (26 नोव्हेंबर) तिरुअनंतपुरममध्ये (Thiruvananthapuram) खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणमची T20 […]
-
Imad Wasim : पाकिस्तानला धक्का! वर्ल्डकपनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने घेतली अचानक निवृत्ती
Imad Wasim : यंदाच्या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी (World Cup 2023) अत्यंत निराशाजनक राहिली. विश्वचषकाचा दावेदार म्हणवल्या जाणाऱ्या या संघाला सेमी फायनलमध्येही प्रवेश करता आला नाही. यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघावर (Pakistan Cricket) त्यांच्याच देशात टीका होत असताना आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्डकप नंतर संघातील अष्टपैलू खेळाडू इमाद वसीमने (Imad Wasim) आंतरराष्ट्रीय […]
-
India Cricket : क्रिकेटमधील ‘डायमंड डक’ म्हणजे काय? टीम इंडियासाठी ठरला अनलकी !
India Cricket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या (India Cricket) मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार खेचत रिंकू सिंह (Rinku Singh) याने संघाला विजय मिळवून दिला. तर दुसरीकडे याच सामन्यात भारताचे दोन फलंदाज डायमंड डक (Diamond Duck) झाले. म्हणजेच बाद झाले. […]
-
Rinku Singh : रिंकूने षटकार खेचला तरीही रन मिळालेच नाहीत; मैदानात नेमकं काय घडलं?
Rinku Singh : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी 20 सामन्यांच्या (IND vs AUS) मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव केला. या सामन्यात शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार खेचत रिंकू सिंह (Rinku Singh) याने संघाला विजय मिळवून दिला. पण, तरीही आता काहीसं झालं आहे की त्याने षटकार मारल्यानंतरही त्या धावा त्याच्या खात्यात […]
-
Ind Vs Aus : रोमहर्षक सामन्यात कांगारुंना नमवलं; भारताचा 2 गडी राखून विजय
Ind Vs Aus : भारताने विश्वचषक गमावला पण टी-20 च्या पहिल्या सामन्यात कांगारुना नमवलं आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला दिलेलं 209 धावांचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. भारताने 3 गडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने 19.5 मध्ये 215 धावांचं लक्ष्य गाठलं आहे. टी-20 सिरीजचा पहिला सामना आज विशाखापट्टणमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा विजय झाला आहे. […]
-
Ind Vs Aus : भारताला 209 धावांचं आव्हान; जॉश इंग्लिश, स्मिथची बॅट तळपली
Ind Vs Aus : विश्वचषक सामन्यानंतर आता भारत-ऑस्ट्रेलियामध्ये(India-Australia) 5 सामन्यांची टी-20 सिरीज पार पडत आहे. या सिरीजचा पहिला सामना विशापट्टणममध्ये खेळवण्यात येत आहे. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 3 विकेटच्या बदल्यात 209 धावांचं आव्हान भारताला दिलं आहे. ऑस्ट्रेलिया संघात फलंदाजीमध्ये सलामीवीर स्टिव्ह स्मिथने अर्धशतक तर जोडीला जॉश इंग्लिशने […]








