- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून टीम इंडियाला काय मिळालं? काय उणीव राहिली?
IND vs WI: भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका १-० ने जिंकली. ही मालिका टीम इंडिया २-० ने जिंकू शकली असती, पण दुसरी कसोटीत पावसाने व्यक्तय आणला. वर्ल्ड टेस्टच्या चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघासाठी नव्या चक्राची सुरुवात सोपी नव्हती. कारण, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अनेक चांगले खेळाडू वगळून काही नवीन खेळाडूंना संधी दिली […]
-
IND vs WI : पाऊस आला अन् खेळ केला! दुसरा सामना ड्रॉ; टीम इंडियाने मालिका जिंकली
IND vs WI : भारतीय संघाच्या वेस्टइंडिज दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना जिंकून मालिका विजय साकारण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. पावसामुळे दुसरा सामना अनिर्णित राहिला. तरी देखील भारताने ही मालिका 1-0 ने खिशात टाकली. धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; […]
-
Ind Vs WI : वेस्टइंडिजसाठी अश्विन पुन्हा ठरणार डोकेदुखी; सिराजचे मोठे वक्तव्य
India vs Westindies 2nd Test Ashwin: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना त्रिनिदादमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या कसोटीत त्याने 12 विकेट घेतल्या होत्या. आणि या कसोटीच्या पहिल्या डावातही चांगली गोलंदाजी केली. त्रिनिदाद कसोटीच्या शेवटच्या दिवशी अश्विन गेम चेंजर ठरू शकतो, असे मत […]
-
IND vs WI: दुसरा कसोटी सामना रोमांचक, शेवटच्या दिवशी भारताला जिकंण्यासाठी आठ विकेट्सची आवश्यकता
IND vs WI: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अतिशय रोमांचक वळणावर आला आहे. चौथ्या दिवशी टीम इंडियाने वेस्ट इंडिजला विजयासाठी 365 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत कॅरेबियन संघाने 2 बाद 76 धावा केल्या आहेत. आता पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी 8 विकेट्स घ्यायच्या आहेत, […]
-
IND A vs PAK A : अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवत पाकिस्तानने पटकावला आशिया चषक
Emerging Teams Asia Cup 2023 Final : इमर्जिंग टीम्स आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये पाकिस्तान अ ने भारत अ संघाचा 128 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने विजेतेपदावर कब्जा केला. प्रथम फलंदाजी करताना संघाने भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाचा डाव 224 धावांवर आटोपला. भारताकडून अभिषेक शर्माने सर्वाधिक 61 धावा केल्या. अभिषेक […]
-
Video : ‘नो बॉल’ तरी देखील साई सुदर्शन आऊट, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात नवा वाद
IND A vs PAK A: इमर्जिंग टीम्स आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान अ विरुद्ध भारत अ खेळाडू साई सुदर्शन 29 धावांवर बाद झाला. सुदर्शनची विकेट वादात सापडली आहे. यावर टीम इंडियाच्या चाहत्यांनी आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांनी खराब अंपायरिंगचा आरोप केला. सुदर्शनला नो बॉलवर आऊट घोषित करण्यात आले असे त्याचे मत […]








