आशिया कपची घोषणा झाल्यानंतर एआईच्या पाच प्लॅटफॉर्मने मोठी भविष्यवाणी केली असून आशिया कपच्या चॅम्पियन संघाचीही घोषणा केलीयं.
टी20 वर्ल्डकप फेब्रुवारी 2026 ते मार्चपर्यंत सुरू राहील. याबाबत आधीच निश्चित करण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात आशिया हॉकी कप 2025 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना भारताने जिंकला आणि जेतेपदावर नाव कोरलं.
गेल्या वर्षभरात संजू सॅमसन उत्तम फॉर्ममध्ये आहे. आशिया कपसाठी तो संघाच्या योजनांमध्ये महत्त्वाचा खेळाडू मानला जात होता. आता मात्र त्याच्या फिटनेसने टीम इंडियाच्या चिंतेत भर घातली आहे.
खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बाजौर जिल्ह्यातील खार तहसीलमधील कौसर क्रिकेट ग्राऊंडमध्ये शनिवारी क्रिकेट सामन्यादरम्यान भयंकर बॉम्बस्फोट झाला.
ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन सामन्यांसाठी भारत अ संघाची घोषणा झाली आहे.