भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका हा फायनल सामना सुरुवातीला तीन वाजता सुरु होणार होता. पण पावसामुळे फायनल सामना सुरु होण्यासाठी बराच विलंब झाला.
राजेश बानिक हा इरफान पठाण आणि अंबाती रायुडू यांच्यासोबतही खेळला होता. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऋषभ पंतच्या नेतृत्वात विजय मिळवला आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशीही जोरदार फलंदाजी.
Women World Cup Final 2025 : महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे.
Sanju Samson : बीसीसीआयसह सर्व संघांनी देखील आयपीएल 2026 जोरदार तयारी सुरु केली आहे. या स्पर्धेसाठी लवकरच मिनी लिलाव देखील होणार